ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
नवी दिल्ली : अलीकडील निवडणुकांमध्ये लागोपाठचा पराभव पाहू जाता काँग्रेसच्या नेतृत्वाला विश्वार्हता परत मिळविण्यात अपयश आल्याचे दिसून येते, या शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व्ही. किशोरचंद्र देव यांनी तोफ डागली. ...
नागपूर: शेतकऱ्यांना सावकारांच्या कर्जापासून मुक्त करण्यासाठी थेट सावकाराचेच कर्ज माफ करण्याची विद्यमान सरकारने केलेली घोषणा अंमलबजावणीच्या मुद्यावरून त्यांच्याच गळ्याचा फास ठरू लागली आहे. घोषणेनंतर तब्बल दीड महिना झाला तरी अद्याप आदेश निघू शकले नाही ...
भारताला यानंतर २२ फेब्रुवारी रोजी मेलबोर्नमध्ये खेळल्या जाणाऱ्या लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे, तर २१ फेब्रुवारी रोजी क्राईस्टचर्च येथे पाकिस्तानची लढत वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. ...