वादळ, पाऊस आणि गारांमुळे जिल्ह्यातील ३९६ गावांना जबर तडाखा बसला. रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले. १७ हजार हेक्टरातील पिके आडवी झाली. ...
वाहन भाड्याच्या वादात केवळ ८०० रुपयांसाठी एका तरुणाचा तलवारीने १४ वार करून भीषण खून केला. ही घटना शनिवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास येथे घडली. ...
रस्त्याचे मजबुतीकरण करताना त्या रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करा आणि नंतर रस्ता मजबुतीकरण करा, असा स्पष्ट आदेश आहे. ...
सागवान तस्करी आणि वनविभागाचे अपयश झाकण्यासाठी जंगलाला वणवा लावण्याचा नवा फंडा पैनगंगा अभयारण्यात अलिकडील काही वर्षात सुरू आहे. ...
दिलेल्या वेळेत आणि वारंवार सूचना देवूनही स्थानिक नगरपरिषद प्रशासक आणि लिपिकांनी नगरपरिषदेचे अनुदान निर्धारण करून घेतले नाही. ...
दिग्रस शहरात शनिवारी सकाळपासूनच ढगाळी वातावरण होते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक वादळाला सुरुवात झाली. ...
अचानक आलेल्या वादळी पावसाने जिल्ह्याला शनिवारी दुपारी चांगलेच झोडपून काढले. काही भागात तुरीच्या आकाराची गार कोसळली. ...
येथील एका औषध विक्रेत्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. ...
जिला आपण प्रमाण भाषा म्हणतो, ती काही लोकांनी प्रतिष्ठेची भाषा केली आहे. त्यामुळेच बोली भाषा मागे पडत आहे. परंतु प्रमाण भाषेपेक्षाही बोलीभाषा जुनी आहे. ...
जिल्ह्यातील अर्धा डझन गुंडांवर एमपीडीए (महाराष्ट्र प्रिव्हेन्शन आॅफ डेंजरस अॅक्टीव्हीटीज अर्थात झोपडपट्टी दादा कायदा) अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार आहे. ...