काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावून तासनतास बसवून ठेवले जात आहे. मोदी सरकारने राजकीय सुडापोटी ही कारवाई केली असून ईडीचा दुरुपयोग केला जात आहे. कुठलेही प्रकरण अंगावर येत असेल तर ईडीला पुढे करून मोदी सरकार स्वत:चा बचाव करीत आहे. यातूनच ...
दुपारी १.३०वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे दोघेही आडेश्यासाठी कडूनिंबाच्या झाडाखाली उभे राहिले. एकमेकांच्या विरोधी बाजूला उभे असताना झाडावर वीज कोसळली. त्यात गजानन आणि मारूती दोघेही जखमी होऊन खाली पडले. शिवारातील नागरिक ...
जिल्ह्यात यावर्षी नऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. त्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले. मात्र, अद्याप पेरणी योग्य पाऊस झाला नाही. याच स्थितीत काही शेतकऱ्यांनी मोठी रिस्क स्वीकारून कपाशीची लागवड केली. तब्बल १३ हजार ८०० हेक्टरवर धूळ पेरणी ...
ऐन शेवटच्या घटकेला पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी ५० लाख मागत विवाह करण्यास नकार दिला. यात वधूपित्याला तब्बल ३ लाख ८६ हजारांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वधूपित्याने अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून याची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध कलम ४१७, ...
पुसद, वणी, झरी जामणी आणि केळापूर तालुक्यात शुक्रवारी व शनिवारीही विविध ठिकाणी पाऊस बरसला. महागाव तालुक्यातील सुधाकरनगर येथे पावसात अंगावर वीज कोसळल्याने पृथ्वीराज काजुलाल राठोड या १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी घराकडे परतत असताना त्य ...
या अनोख्या बैलजोडीला शेताच्या तासात सोडले की, त्यांना धुरकऱ्याची गरज नाही. ही सर्जा राजाची जोडी स्वत:च नांगरणी, सारे काढणे, फणी मारणे ही कामे करतात. ...
दहावीच्या परीक्षेत तिला ९५ टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेतदेखील ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळतील, अशी अपेक्षा होती. बुधवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यात तिला ६५ टक्के गुण मिळाले. त्यामुळे ती निराश झाली. ...