शेतकऱ्यांच्या दृष्टीने वीज जोडणी अतिशय महत्त्वाची आहे. मागेल त्या शेतकऱ्यांसह सामान्य ग्राहकाला तातडीने वीज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. ...
जिल्हा नियोजन समितीकडे स्वत:चा निधी उपलब्ध असतानाही त्यातील विकासाच्या कामांना गेल्या चार महिन्यांपासून मंजुरी दिली न गेल्याने शासकीय यंत्रणेत अस्वस्थता पहायला मिळते. ...
सर्वशिक्षा अभियानांतर्गत शाळा इमारत बांधकामाच्या नावावर केवळ एक ओटा बांधून तब्बल २२ लाख रुपये खर्च झाल्याचे दाखविण्याचा अफलातून प्रकार येथे पुढे आला. ...