अत्यंत चुरशीच्या झालेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने १५ जागा जिंकत एकहाती सत्ता ...
जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाच्या कामाला अद्यापही ग्रहण लागले ...
तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांचे गुणांकन चुकीच्या पद्धतीने करण्यात आले. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना फटका ...
यवतमाळ अर्बन को.आॅप. बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत आपल्याकडे संपूर्ण राजकीय शक्ती, मंत्री- ...
शासन स्तरावरुन बळीराजा चेतना अभियानाला गती देण्यासाठी निधी तर उपलब्ध होतच आहे. ...
जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीच्यावतीने जिल्ह्यातील युवकांसाठी नि:शुल्क बांधकाम प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. ...
शासनाच्या आरोग्यासंबंधीच्या विविध योजना असल्या तरी त्याचा लाभ मात्र सेवानिवृत्तांना मिळत नाही. ...
आपल्या बालकांना पोलिओ सारख्या अपंगत्वापासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येक पालकाने मुलास लस देणे आवश्यक आहे. ...
अतिक्रमण हटाव मोहिमेच्या रडारवर असलेल्या ठोक भाजी विक्रेत्यांनी पर्यायी जागेवर सुविधा नसल्याचा आरोप करीत सोमवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. ...
बेलदार समाज संघटनेच्यावतीने राजा भगीरथ जयंतीचे आयोजन शनिवारी केले होते. ...