सिंचनामुळे शेतकऱ्यांचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी केले. ...
बाजार समितीत तुरीची प्रचंड आवक झाली असून आतापर्यंत ३८० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ...
यावर्षी वाघापूर परिसरात तीव्र अशी पाणीटंचाई सध्या तरी नाही. आठवड्यातून दोनवेळा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नळ येतात. ...
एकुलत्या एक लेकीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. शिक्षक मुलगा पाहून लग्नही लावून दिले. ...
पुसद वन विभागातील सुमारे दोन कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. ...
यंदा पावसाळा लवकर आहे, शेतीच्या मशागतीच्या कामांना अद्याप हात लागलेला नाही. शेतकरी गेल्या वर्षीच्या तुरी विकण्यासाठी बाजार समित्यांमध्ये मुक्कामी आहेत. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १६ ऐवजी १३ तालुका मतदार गट करण्याचा बँक आणि विभागीय सहनिबंधकांचा ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाभडी गावासाठी काहीच केले नाही, याचे स्मरण करून देण्यासाठी काँग्रेसची नेते मंडळी बुधवारी दिल्लीला रवाना झाली. ...
तालुक्याच्या गावखेड्यातून येणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी येथील तहसील कार्यालयात पाण्याची सोय करून देण्यात आलेली नाही. ...
येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाजवळ असलेल्या एका सर्व्हिसिंग सेंटर व खासगी सेतू केंद्राच्या बाजुला अनेक ...