पिकांवर किटकनाशक फवारताना विषबाधा होऊन मृत्युमुखी पडलेल्या 19 शेतक-यांची दखल घेऊन राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाले होते. परंतु यावेळी त्यांना शेतक-यांच्या रोषाचा सामना करावा लागला. ...
फवारणीतून विषबाधा झालेल्या शेतकरी, शेतमजुरांवर स्टॅन्डर्ड प्रोटोकॉल या नव्या पद्धतीने उपचार करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी येथे दिली. ...
गुटखा विक्रेत्या काका-पुतण्यात झालेल्या वादाचे पर्यावसान तुंबळ हाणामारीत होण्याची घटना महागाव तालुक्यातील सवना येथे गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. ...
आदिवासींचा सर्वांगीण विकास होऊन त्यांच्याकरिता विविध योजना राबविता याव्यात, यासाठी शासनाने अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजनेंतर्गत प्राप्त होणा-या ५ टक्के निधीतून केलेल्या कामांवरील खर्चाचे ‘आॅडिट’ केले जाणार आहे. ...
जिल्ह्यात गुरुवारी विजेच्या तांडवात पाच जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. राळेगाव तालुक्यातील वरणा, कळंब तालुक्यांतील आमला आणि दारव्हा तालुक्यातील पाभळ येथे झालेल्या या घटनेत आई आणि मुलीसह शेतमजूर व शेतकरी ठार झाले. ...