फवारणीतून झालेल्या विषबाधेमुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला, शेकडो लोकांना शारीरिक दूखापती झाल्या. या प्रकाराला अनेक घटक जबाबदार असले, तरी कृषी विभाग आपली जबाबदारी झटकू शकत नाही. ...
जिल्ह्यातील ७० हजार शेतकरी अद्याप कर्जमाफीसाठी वेटींगवर आहेत. या शेतकºयांच्या याद्या नव्याने सादर करण्याची वेळ तर येणार नाही ना, अशी शंका बँकांना सतावत आहे. ...
भारनियमनामुळे रात्री ओलित करण्याची वेळ आर्णी तालुक्यातील शेतकºयांवर आली आहे. रोहित्रातील विजेच्या धक्क्याने तालुक्यातील लोणी येथे एका शेतकºयाचा मृत्यू झाल्याने बुधवारी शेतकºयांच्या संयमाचा बांध फुटला. ...
जिल्ह्यातील सहा कापूस संकलन केंद्रांवर बुधवारपासून खरेदीचा शुभारंभ ठरला होता. प्रत्यक्षात चारच केंद्रांवर खरेदी सुरू झाली. मुर्हूताला या केंद्रावर ४३२० रूपयांचा दर मिळाला. ...
सिंघनिया नगरमधील रहिवासी व सिने-मालिका कलावंत अजय गटलेवार हे २६ आॅक्टोबरपासून अॅन्ड या चॅनलवर सुरु होणाºया ‘सिद्धि-विनायक’ या हिंदी मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. ...
गुजरातच्या भाजप सरकारने ज्याप्रमाणे ५०० रुपये प्रति क्विंटल बोनस देण्याची घोषणा केल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारच्या वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात हाच निर्णय घोषित करण्याचा आग्रह ध ...