जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाºया ८२ हजार विद्यार्थ्यांनी अद्याप बँक खातेच काढले नाही. त्यामुळे त्यांना दिवाळी उलटूनही गणवेशनाची रक्कम मिळू शकली नाही. ...
जिल्ह्यात अनेक ठिकाणी कापूस खरेदी सुरू झाली आहे. तर काही ठिकाणी सुरू होत आहे. परंतु आर्णीमध्ये अद्याप एक महिना कापूस खरेदी सुरू होईल, याचे चिन्ह दिसत नाही. ...
फवारणीतून झालेल्या विषबाधेमुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला, शेकडो लोकांना शारीरिक दूखापती झाल्या. या प्रकाराला अनेक घटक जबाबदार असले, तरी कृषी विभाग आपली जबाबदारी झटकू शकत नाही. ...
जिल्ह्यातील ७० हजार शेतकरी अद्याप कर्जमाफीसाठी वेटींगवर आहेत. या शेतकºयांच्या याद्या नव्याने सादर करण्याची वेळ तर येणार नाही ना, अशी शंका बँकांना सतावत आहे. ...
भारनियमनामुळे रात्री ओलित करण्याची वेळ आर्णी तालुक्यातील शेतकºयांवर आली आहे. रोहित्रातील विजेच्या धक्क्याने तालुक्यातील लोणी येथे एका शेतकºयाचा मृत्यू झाल्याने बुधवारी शेतकºयांच्या संयमाचा बांध फुटला. ...
जिल्ह्यातील सहा कापूस संकलन केंद्रांवर बुधवारपासून खरेदीचा शुभारंभ ठरला होता. प्रत्यक्षात चारच केंद्रांवर खरेदी सुरू झाली. मुर्हूताला या केंद्रावर ४३२० रूपयांचा दर मिळाला. ...