घाटंजी तालुक्याच्या वगारा(टाकळी) येथील बांबूचे बन चोरट्यांच्या हवाली गेल्याचे चित्र आहे. बांबूची प्रचंड प्रमाणात कापणी होत असल्याने हे बन विरळ होत चालले आहे. ...
जिल्ह्यात साडेचार लाखापैकी तब्बल सवादोन लाख हेक्टर कपाशीवर गुलाबी ओंबडअळीने हल्ला केला. यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांच्या तीन हजार तक्रारी कृषी अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाल्या. ...
नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी आता मतदान केंद्र अधिकाऱ्यांना स्मार्ट फोनचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी राज्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील केंद्राधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोग मोफत स्मार्ट फोन पुरविणार आहे. ...