राज्यात एक लाख लोकसंख्येमागे केवळ १५३ पोलीस असल्याने जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कामाचा ताण वाढता असल्याने पोलिसांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. ...
एका आर्थिक वर्षात एक हजार कोटींपेक्षा अधिक निधी देणे शक्य नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाने केंद्रीय रस्ते निधीचे तब्बल पाच हजार कोटींच्या कामांचे टेंडर काढल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ...
सततची नापिकी आणि कर्जाचा वाढता डोंगर यामुळे नैराश्य आल्याने अमरावती जिल्ह्यातील एका शेतकरी वृध्द महिलेसह वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ...
धामणगाव मार्गावरील बजाज कॉटन जिनींगमध्ये मंगळवारी सकाळी कापसाच्या गंजीला आग लागली. यात १२ लाखांचा कापूस जळाला. अगिशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. ...
जिल्हा प्रशासनाने कात टाकली असून सर्वच क्षेत्रात तीन महिन्यात उल्लेखनीय कामगिरीचा टप्पा गाठला. आता ‘मिशन मोड’ पद्धतीचा अवलंब करून कामकाज केले जात आहे. ...
विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचर संघटनेतर्फे मंगळवारपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. ...