शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

नेर येथे पीक विम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 9:03 PM

तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ तत्काळ देण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ तत्काळ देण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.सन २०१८-१९ या हंगामात पीक आणेवारी ५० टक्क्याच्या आत असल्यामुळे शासनाने नेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित केला आहे. त्यावेळी तालुक्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक होते. विमाधारक शेतकºयांना पीक विमा लागू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ठराविक शेतकºयांना विम्याचा लाभ मिळाला. तालुक्यात सोयाबीन, कापूस, तूर ही प्रमुख पिके आहेत. या पिकांचा मोठ्या प्रमाणात विमा उतरविण्यात आला होता. शासनाने कोणत्या पिकाला किती विमा द्यावा, याची आकडेवारीही प्रशासनाकडे उपलब्ध नाही. यावर्षीचा खरीप हंगाम सुरू होऊनही विम्याची रक्कम शेतकºयांना मिळाली नाही. सर्व शेतकºयांना लाभ मिळावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत घुईखेडकर, नेर तालुका अध्यक्ष सुनील खाडे, नगरसेवक सुभाष भोयर, तन्वीर खाँ पठाण, अ‍ॅड. बाबा चौधरी, युवराज अर्मळ, नानासाहेब भोकरे, इरफान अकबानी, अमोल घरडे, पद्माकर राऊत, नीलेश देशमुख, बाळासाहेब गावंडे, संदीप चौधरी, अ‍ॅड. दिलीप देशमुख, प्रकाश घरडे, गजानन गोळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाNCPराष्ट्रवादी काँग्रेस