शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

आयुष्य ‘लाॅक’; पेट्रोल दरवाढ ‘अनलाॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 05:00 IST

गत ३० वर्षांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे. जागतिक बाजारात वाढलेले दर, त्यावर लागणारा वॅट आणि विविध सेस यामुळे केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या एकूण दरावर प्रभाव पडून पेट्रोलच्या किमती वाढल्या आहे. यामुळे पेट्रोलच्या दरावर आर्थिक बोजा पडून याच्या किमती १०० रुपयापर्यंत जाऊन पोहोचल्या आहे. हे दर केंद्र शासन आणि राज्य शासनाने सध्याच्या काळात तरी नियंत्रणात आणायची नितांत आवश्यकता आहे.

ठळक मुद्दे३० वर्षांत लीटरमागे ८६ रुपयांची वाढ !

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जागतिक बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काही प्रमाणात वाढल्या. मात्र, त्यावर टॅक्सच मोठ्या प्रमाणात आकारले जात आहे. यामधून पेट्रोलच्या किमती आणि डिझेलच्याही किमती वाढत आहे. गेल्या ३० वर्षांमध्ये या दरामध्ये ८६ रुपयांची दरवाढ झाली आहे. महागाईचा हा आकडा सर्वसामान्यांना परवडणारा नाही. आता गाडी चालविताना चार वेळेस विचार करावा लागतो. यापेक्षा सायकल चालविलेली बरी, असे म्हणण्याची वेळ अनेकांवर आली आहे. वाढत्या किमती नियंत्रणात न ठेवल्याने महागाईचा सामना सर्वसामान्यांना करावा लागत आहे. यानंतरही केंद्र शासन आणि राज्य शासन याबाबत कुठलाही निर्णय घेताना दिसत नाही. यामधून सर्वसामान्यांनाच मार्ग काढावा लागत आहे. १०० रुपयांवर पेट्रोल गेल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

तेलाच्या किमतीपेक्षा टॅक्स जास्तगत ३० वर्षांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे. जागतिक बाजारात वाढलेले दर, त्यावर लागणारा वॅट आणि विविध सेस यामुळे केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या एकूण दरावर प्रभाव पडून पेट्रोलच्या किमती वाढल्या आहे. यामुळे पेट्रोलच्या दरावर आर्थिक बोजा पडून याच्या किमती १०० रुपयापर्यंत जाऊन पोहोचल्या आहे. हे दर केंद्र शासन आणि राज्य शासनाने सध्याच्या काळात तरी नियंत्रणात आणायची नितांत आवश्यकता आहे.

पुन्हा सायकलवर फिरावे लागणार

केंद्र शासनाने तेलाच्या किमती नियंत्रित करण्याची नितांत आवश्यकता आहे. सर्वच बाजूने महागाई वाढत आहे. अशा परिस्थितीत पेट्रोलचे दर वाढल्याने सर्वसामान्यांना गाडी चालविताच येणार नाही. अशामध्ये सायकलच चालवायची का? - जितेश नवाडे

वाढलेल्या पेट्रोलच्या दराने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अनेकांना लाॅकडाऊन असल्यामुळे या दरवाढीची कल्पनाच नाही. वाढत्या महागाईत पेट्रोलचे वाढते दर चिंताजनक आहे. यावर केंद्र शासनाने नियंत्रण ठेवायला हवे. - काैस्तुभ शिर्के

लाॅकडाऊनने रोजगार गेला. महागाईने खिशात होते-नव्हते सर्व पैसे खर्च झाले. आता घर चालवायचे कसे हा प्रश्न आहे. पेट्रोल घेण्यासाठी कर्ज काढावे लागण्याची वेळ आहे. केंद्र आणि राज्य शासनाने वाढलेल्या दराची जबाबदारी घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यायला हवा, तरच जगणे सुकर होईल.- आशिष सोमण

 

टॅग्स :Petrolपेट्रोल