शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

रोज पैसे मिळविणारा सुकळीचा मेहनती शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 22:36 IST

नापिकी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचा व्यवसाय तोट्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र तालुक्यातील सुकळी (ज) येथील अशोक वानखेडे या शेतकऱ्याने मात्र कृषीतज्ज्ञ व अधिकाºयांच्या मार्गदर्शनात शेतीतून दररोज पैसे मिळविण्याचा मार्ग शोधला.

ठळक मुद्देअशोक वानखेडे : शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार, कुटुंबातील चौदाही जणांनी यशस्वी केली ‘मजुराविना शेती’

दत्तात्रय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : नापिकी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचा व्यवसाय तोट्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र तालुक्यातील सुकळी (ज) येथील अशोक वानखेडे या शेतकऱ्याने मात्र कृषीतज्ज्ञ व अधिकाºयांच्या मार्गदर्शनात शेतीतून दररोज पैसे मिळविण्याचा मार्ग शोधला. त्यांच्या या धडपडीला दाद देत राज्य शासनाने त्यांना उद्यान पंडित पुरस्कार घोषित केला असून १४ फेब्रुवारीला पुण्यात वितरण सोहळा होणार आहे.वानखेडे कुटुंबातील १४ जणांनी एकत्र येत शेतीत कष्ट केले. रोजगार हमी योजनेचा आधार घेऊन दहा एकरात सेंद्रीय शेती तयार केली. मिश्र फळबाग नगदी पिकाची निवड करीत आंबा, चिकू, सीताफळ, जांभूळ, आवळा, निंबू यांची लागवड केली. पाच वर्षाच्या संगोपनानंतर त्यांना रोजच या उत्पादनातून पैसा प्राप्त होण्याचा मार्ग सापडला आहे.शेती करताना खचून न जाता निष्ठेने शेती कसण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. युवा शेतकºयांनी संकटांना न जुमानता शेती करावी, असे आवाहनही वानखेडे यांनी केले. अशोक वानखेडे विनामजूर शेती करतात. मेहनतीला पूरक म्हणून फूलशेती, दुग्ध व्यवसाय, रेशीम उद्योगही ते करतात. सामूहिक शेततळे, विहीर पुनर्भरण, सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण यातून त्यांच्या शेतीला फायदा झाला.मेळाव्यात घेतली मिश्र फळबागेची माहितीडॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकाºयांनी त्यांना मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या मेळाव्याला जावून अशोक वानखेडे यांनी मिश्र फळबाग शेतीसाठी माहिती मिळविली. यातून त्यांना भरघोस उत्पादनाचा आणि हमखास उत्पन्नाचा मार्ग सापडला.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती