शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

रोज पैसे मिळविणारा सुकळीचा मेहनती शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 22:36 IST

नापिकी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचा व्यवसाय तोट्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र तालुक्यातील सुकळी (ज) येथील अशोक वानखेडे या शेतकऱ्याने मात्र कृषीतज्ज्ञ व अधिकाºयांच्या मार्गदर्शनात शेतीतून दररोज पैसे मिळविण्याचा मार्ग शोधला.

ठळक मुद्देअशोक वानखेडे : शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार, कुटुंबातील चौदाही जणांनी यशस्वी केली ‘मजुराविना शेती’

दत्तात्रय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : नापिकी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचा व्यवसाय तोट्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र तालुक्यातील सुकळी (ज) येथील अशोक वानखेडे या शेतकऱ्याने मात्र कृषीतज्ज्ञ व अधिकाºयांच्या मार्गदर्शनात शेतीतून दररोज पैसे मिळविण्याचा मार्ग शोधला. त्यांच्या या धडपडीला दाद देत राज्य शासनाने त्यांना उद्यान पंडित पुरस्कार घोषित केला असून १४ फेब्रुवारीला पुण्यात वितरण सोहळा होणार आहे.वानखेडे कुटुंबातील १४ जणांनी एकत्र येत शेतीत कष्ट केले. रोजगार हमी योजनेचा आधार घेऊन दहा एकरात सेंद्रीय शेती तयार केली. मिश्र फळबाग नगदी पिकाची निवड करीत आंबा, चिकू, सीताफळ, जांभूळ, आवळा, निंबू यांची लागवड केली. पाच वर्षाच्या संगोपनानंतर त्यांना रोजच या उत्पादनातून पैसा प्राप्त होण्याचा मार्ग सापडला आहे.शेती करताना खचून न जाता निष्ठेने शेती कसण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. युवा शेतकºयांनी संकटांना न जुमानता शेती करावी, असे आवाहनही वानखेडे यांनी केले. अशोक वानखेडे विनामजूर शेती करतात. मेहनतीला पूरक म्हणून फूलशेती, दुग्ध व्यवसाय, रेशीम उद्योगही ते करतात. सामूहिक शेततळे, विहीर पुनर्भरण, सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण यातून त्यांच्या शेतीला फायदा झाला.मेळाव्यात घेतली मिश्र फळबागेची माहितीडॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकाºयांनी त्यांना मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या मेळाव्याला जावून अशोक वानखेडे यांनी मिश्र फळबाग शेतीसाठी माहिती मिळविली. यातून त्यांना भरघोस उत्पादनाचा आणि हमखास उत्पन्नाचा मार्ग सापडला.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती