शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

पाण्यासाठी दारव्हा पालिकेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 9:48 PM

येथील वार्ड क्रमांक १४-१५ मध्ये सतत अनियमित पाणीपुरवठा होत असून वैतागलेल्या नागरिकांनी बुधवारी नगरपरिषदेवर धडक दिली. त्यांनी येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा नियमित करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

ठळक मुद्देमहिला संतप्त : समस्या न सुटल्यास आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : येथील वार्ड क्रमांक १४-१५ मध्ये सतत अनियमित पाणीपुरवठा होत असून वैतागलेल्या नागरिकांनी बुधवारी नगरपरिषदेवर धडक दिली. त्यांनी येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा नियमित करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.शहरातील तेलीपुरा, मेनलाईन यासह आजूबाजूच्या परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून नगरपालिकेमार्फत होणारा पाणीपुरवठा अनियमित आहे. महिन्यातून एक किंवा दोन दिवस १५ मिनिटांकरिता पाणीपुरवठा होतो, अशी तक्रार आहे. या संदर्भात अनेकदा सांगूनही पाणी मिळत नसल्याने बुधवारी या परिसरातील महिला, पुरुषांनी पाण्याचे रीकामे गुंड घेऊन नगरपरिषदेवर धडक दिली. यावेळी मुख्याधिकारी कार्यालयात नसल्याने नगराध्यक्षांना निवेदन देण्यात आले.येत्या दोन दिवसात या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना शाहीद अहेमद मु.बशारत, मो.इसराईल मो इस्माईल, निर्बाण, राजू चव्हाण, मंगेश गुल्हाने, वासुदेव चव्हाण, गजानन पोळकर, रुतीक वानखडे, शुभा चौधरी, मुंगसाजी चौधरी, प्रमिला गेडाम, नितीन कोरडे, राजेश झाडे, दिनेश चव्हाण आदी उपस्थित होते.‘सीओं’च्या खुर्चीवर गुंड ठेवून घातला हारनागरिक पालिकेवर धडकले, तेव्हा सीओ उपस्थित नव्हते. त्यामुळे संतप्त महिला, पुरुषांनी त्यांच्या खुर्चीवर रिकामे गुंड ठेवून निषेध नोंदविला. नागरिकांनी विविध घोषणाही दिल्या. उन्हाळा तर दूरच हिवाळ्यापूर्वीच पाणीटचाईचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला.