शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

राकाँ नेत्यांसमोर पेटविला कापूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 10:09 PM

ऑनलाईन लोकमत कळंब : कपाशीचे प्रत्येक बोंड अळीने फस्त केले. त्यामुळे कापूस खराब प्रतीचा निघतो. हा निकृष्ट दर्जाचा कापूस व्यापारी घ्यायला तयार नाही. त्यामुळे गलमगाव येथील शेतकऱ्याने चक्क शेतातच कापसाला आग लावून संताप व्यक्त केला.राष्ट्रवादीच्या हल्लाबोल दिंडीला रविवारी कळंब येथून सुुरुवात झाली. ही दिंडी गलमगाव येथे पोहोचली असता तेथील शेतकरी अतुल ...

ठळक मुद्देशेतकऱ्याचा संताप : मानकापूरमध्ये कपाशीवर फिरविला ट्रॅक्टर

ऑनलाईन लोकमत कळंब : कपाशीचे प्रत्येक बोंड अळीने फस्त केले. त्यामुळे कापूस खराब प्रतीचा निघतो. हा निकृष्ट दर्जाचा कापूस व्यापारी घ्यायला तयार नाही. त्यामुळे गलमगाव येथील शेतकऱ्याने चक्क शेतातच कापसाला आग लावून संताप व्यक्त केला.राष्ट्रवादीच्या हल्लाबोल दिंडीला रविवारी कळंब येथून सुुरुवात झाली. ही दिंडी गलमगाव येथे पोहोचली असता तेथील शेतकरी अतुल वागदे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना शेतातील बोंडअळी व निकृष्ट दर्जाचा कापूस दाखविला. कापसाला भाव नाही, बोंडअळीचा कापूस व्यापारी घ्यायला तयार नाही, सोयाबीनला अत्यल्प भाव आहे, शेतात लावलेला पैसाही निघणार नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडावे, अशी व्यथा मांडत अतुलने कापसाला आग लावून सरकारचा निषेध केला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील, अनिल देशमुख, माजी आमदार संदीप बाजोरिया, आमदार प्रकाश गजभिये, ख्वाजा बेग, विद्या चव्हाण, चित्रा वाघ आदी उपस्थित होते.मानकापूर येथे शेतकरी राहुल बोरकर यांनी कपाशीची वाताहत नेत्यांना दाखविली. बोंडअळीमुळे पूर्ण शेत फस्त केल्याची व्यथा मांडली. त्यानंतर सर्वांसमोर उभ्या कपाशीवर टॅक्ट्रर फिरवून संताप व्यक्त केला.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटील