शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

विदर्भात चार महिन्यात ४१६ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 11:44 AM

विदर्भात गत चार महिन्यांत ४१६ शेतकरी आणि शेतमजुरांना विषबाधा झाली. या घटनांनी विदर्भ हादरला आहे. कृषी विभागाने अंतरप्रवाही कीटकनाशकांवर बंदी घालण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणा हादरलीअंतरप्रवाही औषधांवर बंदीच्या हालचाली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अंतरप्रवाही कीटकनाशकांमुळे शेतकरी आणि शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटना वाढल्या आहेत. विदर्भात गत चार महिन्यांत ४१६ शेतकरी आणि शेतमजुरांना विषबाधा झाली. या घटनांनी विदर्भ हादरला आहे. कृषी विभागाने अंतरप्रवाही कीटकनाशकांवर बंदी घालण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.यावर्षीच्या हंगामात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक १३८ शेतकरी, मजुरांना विषबाधा झाली. यवतमाळ जिल्ह्यात ३३ घटना घडल्या. बुलडाण्यात ९६, वाशिममध्ये १०० तर अमरावती जिल्ह्यात ४९ घटना घडल्या आहेत. चार महिन्यांत विदर्भात ४१६ रूग्णांना विषबाधा झाली. विषबाधितांना शासकीय रूग्णालयात भरती करण्यात आले. युद्धपातळीवर उपचार करण्यात आल्याने त्यांचे प्राण वाचले. मात्र अशा घटना घडू नये म्हणून ठोस उपाययोजनांची नितांत गरज आहे.मोनोक्रोटोफॉस, कॉम्बीनेशनमधील प्रोफेनोफॉस, अ‍ॅसेफेट, इमीडा ४० प्लस सायप्रेमेथ्रीन ४० या चार अंतरप्रवाही औषधांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव असून केंद्र शासनाच्या निर्णयावर ही बंदी अवलंबून आहे.- पंकज बर्डे, कृषी विकास अधिकारी, यवतमाळ

टॅग्स :agricultureशेती