ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
एका वर्षांत माणूस किती पैसे कमावते, हा प्रश्न तुम्हालाही पडला असले. तुम्हीही प्लॅनिंग केलंच असेल की एका वर्षात इतक्या पटीने जास्त पैसे कमवायचे. त्यासाठी मनगटात बळ आणि डोक्यात त्याचं प्लॅनिंग असायला हवं.. अशाच मनगटात बळ असलेल्या एका पोराने २० लाखांवरु ...