शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

मंगरुळपीरात पाणी प्रश्न पेटला; नगरपरिषद कार्यालयावर महिलांचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 1:53 PM

नगरपरिषद प्रशासन पाणी देण्यास असमर्थ

मंगरुळपीर  : मंगरुळपीर शहरात पाणी टंचाईने उग्ररुप धारण केले आहे. अत्यल्प पावसामुळे सिंचन प्रकल्प यावर्षी अर्धवट भरले. नागरिकांना नगरपरिषद प्रशासन पाणी देण्यासाठी असमर्थ ठरत असल्याने शेकडो महिलांसह नागरिकांनी २८ मे रोजी दुपारी १२.३० वाजता नगरपरिषदेवर मोर्चा नेवून आपला रोष व्यक्त केला. मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणारे मोतसावंगा धरण कोरडे पडले असून, सोनाळा प्रकल्पावरुन तात्पुरती पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. परंतु तेथूनही पाणी मिळेनासे झाले आहे. शहरातील पाणी टंचाई दिवसेंदिवस अधिकच भीषण होत आहे. हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. नगर परिषद प्रशासनाकडून याबाबत गांभीर्याने घेतले जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यात प्रशासकीय यंत्रणा कुचकामी ठरत आहे. शहरातील विहिरी, कुपनलिका, कोरड्याठाक पडल्या आहेत. पाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरू असताना  प्रशासनाला काही सोयरसुतक नसल्याने शहरवासीयात तीव्र संताप व्यक्त करीत नगरपरिषदेवर मोर्चा नेवून पाणी देण्याची मागणी केली. 

टॅग्स :washimवाशिम