शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मतांच्या टक्केवारीवर विजयाची मदार

By admin | Updated: October 17, 2014 00:45 IST

वाशिम जिल्ह्यात ६१.0३ टक्के मतदान.

वाशिम : जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये १५ ऑक्टोबर रोजी मतदान झाले. जिल्ह्यात ६१.0३ टक्के मतदान झाले असून, या टक्केवारीवर कोणाचा विजय होवू शकतो, यासाठी राजकीय मंडळी गणिते मांडताना आता राजकीय विश्लेषक दिसून येत आहेत.जिल्ह्यात केवळ तीनच विधानसभा मतदारसंघ आहेत. या निवडणुकीत मतदान झाल्यानंतरही चित्र स्पष्ट होत नसल्याने राजकीय मंडळी आता गावनिहाय मतदानाची आकडेवारीचा अभ्यास करीत कोणते गाव कोणाचे, कोण्या जातीचे, कोण्या पक्षाचे येथे जास्त मतदान आहे, याचा विचार करून आखाडे बांधताना दिसून येत आहेत. वाशिम विधानसभा म तदारसंघामध्ये अतिशय अटीतटीच्या निवडणुकीचा अंदाज आहे. यामध्ये कोणाचा विजय निश्‍चित होऊ शकतो, हे सांगताना खुद्द राजकारण्यांनासुद्धा कठीण जात आहे. तेथे सामान्य जनतेचा तर विषयच वेगळा आहे. वाशिम विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये लढत झाली. यामध्ये कोण निवडून येईल, याबाबत तर्कविर्तक लावले जात आहेत. मात्र, नेमका विजय कोणाचा, हे आताच सांगता येत नसल्याचे राजकीय मंडळी बोलताना दिसून येत आहेत.