शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

दोन दिवसाच्या पावसाने धरणांच्या पाणीपातळीत वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 13:54 IST

वाशिम : जिल्ह्यात ७ आणि ८ जुलै या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत किंचीतशी वाढ झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात ७ आणि ८ जुलै या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत किंचीतशी वाढ झाल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी सोमवारी दिली.जिल्ह्यात ३ मध्यम आणि १३१ लघू असे एकंदरित १३४ सिंचन प्रकल्प आहेत. चालूवर्षीच्या उन्हाळ्यात त्यातील १२० पेक्षा अधिक प्रकल्प पूर्णत: कोरडे; तर उर्वरित प्रकल्पांमध्ये केवळ मृत जलसाठा शिल्लक राहिला. यामुळे जिल्हाभरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. दरम्यान, पावसाळ्यात चांगला पाऊस होवून सर्व प्रकल्पांची पाणीपातळी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती; मात्र पूर्ण जून महिना दमदार पावसाशिवाय उलटल्यानंतर जुलै महिन्यातही परिस्थिती बदलली नाही. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीतही वाढ झालेली नव्हती. गत दोन दिवसाच्या पावसामुळे मात्र काहीठिकाणच्या धरणांमध्ये पाणीसाठा झाला आहे. असे असले तरी त्याने कुठलाही विशेष फरक पडणार नसून धरणे भरण्याकरिता संततधार तथा मोठ्या स्वरूपातील पावसाची नितांत गरज असल्याची माहिती कार्यकारी अभियंता बोरसे यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमDamधरणRainपाऊस