शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

लोकसहभागातून जलसंधारणाची कामे;  साखरावासियांनी केली पाणीटंचाईवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 1:35 PM

वाशिम : आदर्श ग्राम योजनेंतर्गत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करीत पिढ्यानपिढ्या सोसलेल्या पाणीटंचाईवर कायम मात करण्याची असाधारण कामगिरी तालुक्यातील साखरावासियांनी केली.

ठळक मुद्दे जिल्ह्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले असताना साखरा येथे मात्र दुष्काळाची पुसटशी सावलीही दिसत नाही.  जनजागृतीमुळे १२ हेक्टर जमिनीवर खोल समतल चर, ४२१  हेक्टर जमीनीवर बांध बंधीस्तीचे काम करण्यात आले.सिमेंटचे नाले, बांधांसह गावातील सांडपाणी जमिनीत मुरविले शिवारातील वाहते पाणी त्याच ठिकाणी मुरविले.

वाशिम : आदर्श ग्राम योजनेंतर्गत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करीत पिढ्यानपिढ्या सोसलेल्या पाणीटंचाईवर कायम मात करण्याची असाधारण कामगिरी तालुक्यातील साखरावासियांनी केली. त्यामुळेच  येथील सिंचन क्षेत्र अडिचपटीने वाढत १०० हेक्टरवरून २५० हेक्टर झाले, तसेच अल्प पावसामुळे जिल्ह्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले असताना साखरा येथे मात्र दुष्काळाची पुसटशी सावलीही दिसत नाही. 

 वाशिम जिल्ह्यातील मौजे साखरा ता.जि.वाशिम येथे आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, यांनी २८ नोव्हेंबर २०११ ला साखरा येथे ग्रामसभा घेऊन गावकºयांचे सहकार्य  व लोकसहभाग, श्रमदान करण्याची जिद्द पाहून या गावाची आदर्श गाव योजनेत निवड केली. साखरा ग्रामस्थ तथा कृ षी मित्र बहुद्देशीय संस्थ बोराळाचे  अध्यक्ष आर.आर.वानखेडे, सचिव नारायण महाले यांनी केलेल्या जनजागृतीमुळे १२ हेक्टर जमिनीवर खोल समतल चर, ४२१  हेक्टर जमीनीवर बांध बंधीस्तीचे काम करण्यात आले. ज्या ठिकाणी नाल्याचा ओघळी उगम होतो. त्या ठिकाणचा गाळ व पाणी वाहून जाऊ नये म्हणून वरच्या भागामध्ये दोन नाल्यावर जाळीचे बंधारे करण्यात आले. जाळीचे बंधारे निर्मितीनंतर नाल्यांमध्ये रिचार्ज शाफ्टची कामे करण्यात आली. सिमेंटचे नाले, बांधांसह गावातील सांडपाणी जमिनीत मुरविले शिवारातील वाहते पाणी त्याच ठिकाणी मुरविले. यामुळे गावाच्या पाण्याची पातळीत मोठया प्रमाणात वाढ झाली. यामुळे गावातील सिंचना क्षमता १०० हेक्टर वरुन २५० हेक्टरवर आली आहे, हल्ली साखरा गावात, गहु, हरभा, कांदे, लसन, गोभी,  दोडका, फळबाग ही पिक शाश्वतरित्या घेतली जात आहेत. तसेच ओल्या चाºयामुळे  दुग्ध व्यवसायात वृध्दी झाली आहे. या जलसाक्षरतेमुुळे  रब्बी पिक वाढल्याने  मजुराचे स्थलांतरही थांबले आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी