शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

मिर्झापूर प्रकल्पातून सोडले अडोळ नदीत पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 16:36 IST

शिरपूर जैन (वाशिम) : चालूवर्षीच्या जून महिन्यात घळभरणी पूर्ण झालेल्या मिर्झापूर सिंचन प्रकल्पात यंदा मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : चालूवर्षीच्या जून महिन्यात घळभरणी पूर्ण झालेल्या मिर्झापूर सिंचन प्रकल्पात यंदा मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे. त्याचा रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी फायदा व्हावा, या उद्देशाने जलसंपदा विभागाने प्रकल्पातील पाणी अडोळ नदीत सोडून ते पिकांना पुरविण्यात येत आहे. यामाध्यमातून तीन गावांना पाणी मिळाले असून प्रत्यक्ष प्रकल्पातून दोन गावांना पाणी उपलब्ध झाले आहे.शिरपूर परिसरातील शिरपूर, मिर्झापूर, दुधाळा, पांगरखेडा, वाघी बु. आदी गावांमधील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळत नसे. ही बाब लक्षात घेवून शिरपूरपासून ३ किलोमिटर अंतरावर मिर्झापूर सिंचन प्रकल्प उभारण्यात आला. त्याचे काम चालूवर्षीच्या जून महिन्यात पूर्ण होवून प्रकल्पात ६५ टक्के जलसाठा झाला. दरम्यान, या प्रकल्पातील पाणी थेट शेतकºयांना सिंचनासाठी मिळावे, यासाठी अडोळ नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. यामुळे दुधाळा, वाघी आणि शिरपूर येथील काही शेतकºयांच्या सिंचनाची सोय झाली आहे; तर मिर्झापूर, घाटा आणि पांगरखेडा या गावांमधील शेतकरी थेट प्रकल्पातून पाणी उपसा करित आहेत. 

कालव्याचे काम पूर्ण झाल्यास ६१० हेक्टर जमीन येणार सिंचनाखाली!मिर्झापूर सिंचन प्रकल्पातून साधारणत: ४ किलोमिटर अंतराचा डावा कालवा तयार करण्याची बाब प्रस्तावित आहे. त्यासाठी शेतकºयांनी जमिनी देखील दिल्या. मात्र, या कालव्याचे काम अर्धवट असल्याने यंदा त्याव्दारे सिंचनासाठी पाणी मिळणे अशक्य झाले आहे. जलसंपदा विभागाने प्रलंबित असलेले हे काम पूर्ण केल्यास साधारणत: ६१० हेक्टर शेतजमिन सिंचनाखाली येणार आहे.

टॅग्स :washimवाशिमriverनदीWaterपाणीDamधरण