शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

मिर्झापूर प्रकल्पातून सोडले अडोळ नदीत पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 16:36 IST

शिरपूर जैन (वाशिम) : चालूवर्षीच्या जून महिन्यात घळभरणी पूर्ण झालेल्या मिर्झापूर सिंचन प्रकल्पात यंदा मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : चालूवर्षीच्या जून महिन्यात घळभरणी पूर्ण झालेल्या मिर्झापूर सिंचन प्रकल्पात यंदा मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे. त्याचा रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी फायदा व्हावा, या उद्देशाने जलसंपदा विभागाने प्रकल्पातील पाणी अडोळ नदीत सोडून ते पिकांना पुरविण्यात येत आहे. यामाध्यमातून तीन गावांना पाणी मिळाले असून प्रत्यक्ष प्रकल्पातून दोन गावांना पाणी उपलब्ध झाले आहे.शिरपूर परिसरातील शिरपूर, मिर्झापूर, दुधाळा, पांगरखेडा, वाघी बु. आदी गावांमधील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळत नसे. ही बाब लक्षात घेवून शिरपूरपासून ३ किलोमिटर अंतरावर मिर्झापूर सिंचन प्रकल्प उभारण्यात आला. त्याचे काम चालूवर्षीच्या जून महिन्यात पूर्ण होवून प्रकल्पात ६५ टक्के जलसाठा झाला. दरम्यान, या प्रकल्पातील पाणी थेट शेतकºयांना सिंचनासाठी मिळावे, यासाठी अडोळ नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. यामुळे दुधाळा, वाघी आणि शिरपूर येथील काही शेतकºयांच्या सिंचनाची सोय झाली आहे; तर मिर्झापूर, घाटा आणि पांगरखेडा या गावांमधील शेतकरी थेट प्रकल्पातून पाणी उपसा करित आहेत. 

कालव्याचे काम पूर्ण झाल्यास ६१० हेक्टर जमीन येणार सिंचनाखाली!मिर्झापूर सिंचन प्रकल्पातून साधारणत: ४ किलोमिटर अंतराचा डावा कालवा तयार करण्याची बाब प्रस्तावित आहे. त्यासाठी शेतकºयांनी जमिनी देखील दिल्या. मात्र, या कालव्याचे काम अर्धवट असल्याने यंदा त्याव्दारे सिंचनासाठी पाणी मिळणे अशक्य झाले आहे. जलसंपदा विभागाने प्रलंबित असलेले हे काम पूर्ण केल्यास साधारणत: ६१० हेक्टर शेतजमिन सिंचनाखाली येणार आहे.

टॅग्स :washimवाशिमriverनदीWaterपाणीDamधरण