शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

तूर उत्पादक शेतकरी संकटात, अतिवृष्टी व मर रोगाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:34 IST

रिसोड तालुक्यात यावर्षी तूर पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली होती. पावसाळ्याच्या प्रारंभी झालेल्या जोरदार पावसामुळे तुरीचे ...

रिसोड तालुक्यात यावर्षी तूर पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली होती. पावसाळ्याच्या प्रारंभी झालेल्या जोरदार पावसामुळे तुरीचे पीकही जोमात आले. परंतु परतीच्या प्रचंड प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले . जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने तूर पीक मोठ्या प्रमाणात वाया गेले.एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत पन्नास टक्के उत्पन्न कमी झाले आहे . सध्या रिसोड तालुक्यात तूर काढणे सुरू झाले असून उत्पादन निम्म्यावर आले आहे . परिणामी पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे . मर रोगामुळे तूर पिकाला दरवर्षी सर्वात मोठा फटका बसत आहे . त्यात यावर्षी तर जास्त प्रमाणात या रोगाचा फटका सहन करावा लागत आहे . तुरीच्या उत्पन्नात घट आलेली असताना बाजारपेठेमध्ये आल्यानंतर ही भाव घसरत आहेत . त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी नुकसान झाले . अतिवृष्टीचे अनुदान तरी लवकर मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु त्यालाही विलंब होत असल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.