शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

तूर उत्पादक शेतकरी संकटात, अतिवृष्टी व मर रोगाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:34 IST

रिसोड तालुक्यात यावर्षी तूर पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली होती. पावसाळ्याच्या प्रारंभी झालेल्या जोरदार पावसामुळे तुरीचे ...

रिसोड तालुक्यात यावर्षी तूर पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली होती. पावसाळ्याच्या प्रारंभी झालेल्या जोरदार पावसामुळे तुरीचे पीकही जोमात आले. परंतु परतीच्या प्रचंड प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले . जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने तूर पीक मोठ्या प्रमाणात वाया गेले.एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत पन्नास टक्के उत्पन्न कमी झाले आहे . सध्या रिसोड तालुक्यात तूर काढणे सुरू झाले असून उत्पादन निम्म्यावर आले आहे . परिणामी पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे . मर रोगामुळे तूर पिकाला दरवर्षी सर्वात मोठा फटका बसत आहे . त्यात यावर्षी तर जास्त प्रमाणात या रोगाचा फटका सहन करावा लागत आहे . तुरीच्या उत्पन्नात घट आलेली असताना बाजारपेठेमध्ये आल्यानंतर ही भाव घसरत आहेत . त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी नुकसान झाले . अतिवृष्टीचे अनुदान तरी लवकर मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु त्यालाही विलंब होत असल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.