शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

महामार्गावरील वीज वाहिनी ‘शिप्टींग’चा शेतकऱ्यांना वैताग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:43 IST

मालेगाव ते हिंगोली या ९७ किलोमीटर अंतराच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. याअंतर्गत रस्त्यावरील वीज वाहिन्यांची शिफ्टिंग करण्यात आली. ...

मालेगाव ते हिंगोली या ९७ किलोमीटर अंतराच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. याअंतर्गत रस्त्यावरील वीज वाहिन्यांची शिफ्टिंग करण्यात आली. हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. शिरपूरपासून दोन किलोमीटर अंतरावर उभारण्यात आलेले विद्युत खांब योग्यप्रकारे न लावल्याने झुकलेल्या अवस्थेत आहेत. तसेच तेथील एक ट्रांसफार्मर सुद्धा उभारणी केल्यानंतर काहीच दिवसांत झुकला. त्यास योग्यप्रकारे तान देण्यात आला नाही. यामुळे जागोजागी विजेच्या तारा लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. थोड्याही हवेने वीज तारांचे घर्षण होत असल्याचा प्रकार घडत असून वाहिनी तुटून वीजपुरवठादेखिल खंडित होत आहे.

१९ मार्च रोजी असाच प्रकार घडला. तेव्हापासून ट्रान्सफार्मरवरील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. हळद काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांना हळद उकळणीसाठी पाण्याची आवश्यकता आहे; मात्र वीज पुरवठ्याअभावी मोटारपंप बंद असून हळद काढणीची कामे थांबली आहेत. इतर पिकांना सिंचनासाठी अथवा गुरांना पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना विहिरीतून पाणी शेंदावे लागत आहे. वीज वाहिनीच्या शिफ्टींगचे काम सुरू असताना लोकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या; परंतु त्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केले.

.................

राष्ट्रीय महामार्गावरील वीज वाहिन्यांची शिप्टींग करत असताना संबंधित कंत्राटदाराने चुकीच्या पद्धतीने काम केले. महावितरणनेही लक्ष दिले नाही. ट्रांसफार्मर व विद्युत खांब उभारण्याची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने सतत वीज पुरवठा खंडित होत आहे. हळद काढण्याच्या कामातही यामुळे अडचण निर्माण झाली आहे.

दिलीपसिंह परिहार

शेतकरी, शिरपूर जैन