शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

साडेतीन एकरात ६५ क्विंटल ज्वारीचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 3:58 PM

ही किमया मंगरुळपीर तालुक्यातील बोरव्हा येथील शेतकरी नारायण ठाकरे यांनी केली आहे. 

- ओम वलोकार

कोठारी (वाशिम) : गुरांना चारा व्हावा उपलब्ध व्हावा आणि उत्पन्नही घेता यावे, या उद्देशाने रब्बी हंगामात अवघ्या साडे तीन एकर क्षेत्रात पेरलेल्या ज्वारीतून ६५ क्विंटलचे उत्पन्न झाले. ही किमया मंगरुळपीर तालुक्यातील बोरव्हा येथील शेतकरी नारायण ठाकरे यांनी केली आहे. वाशिम जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र आता नावालाच उरले आहे; परंतु खरीप हंगामात पावसाळ्याच्या सुरुवातीची अनियमितता आणि नंतर अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मुग, उडीद आदि पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे उत्पन्न काही झाले नाहीच शिवाय गुरांसाठी चाराही राहिला नाही. त्यामुळे पशूपालक शेतकरी अडचणीत सापडले होते. बोरव्हा येथील शेतकरी नारायणठाकरे यांच्यापुढेही हीच समस्या होती. त्यावर उपाय म्हणून त्यांनी रब्बी हंगामात ज्वारी पेरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी आपल्या एकूण शेतीपैकी केवळ साडे तीन एकर क्षेत्रात रब्बी ज्वारीची पेरणी केली. इतर पिकांच्या तुलनेत ज्वारीसाठी पोषक वातावरण असतानाच त्यांनी या पिकाचे योग्य व्यवस्थापन केले. शिवाय रखवाली करून वन्यप्राण्यांपासून हे पीक वाचविले. या पिकातून साधारण ३५ ते ४० क्विंटल उत्पादनाची अपेक्षा त्यांना होती; परंतु त्यांच्या योग्य व्यवस्थापनामुळे एवढ्याच क्षेत्रात एकरी १९ क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन झाले असून, साडे तीन एकरात मिळून त्यांना ६५ क्विंटल ज्वारीचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे गुरांच्या चाºयाची समस्याही मिटली आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी