शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस चौक्या उरल्या नावापुरत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:16 IST

------------- रोहयोतील कामांमध्ये गैरप्रकाराची तक्रार तोंडगाव : मालेगाव तालुक्यात रोहयोच्या कामांची चौकशी झाली. त्यात अनेकजण दोषी आढळले आहेत. त्याच ...

-------------

रोहयोतील कामांमध्ये गैरप्रकाराची तक्रार

तोंडगाव : मालेगाव तालुक्यात रोहयोच्या कामांची चौकशी झाली. त्यात अनेकजण दोषी आढळले आहेत. त्याच धर्तीवर इतरही तालुक्यांमधील कामांमध्ये गैरप्रकार झाले असून चौकशी करण्याची मागणी तेजराव वानखेडे यांनी संबंधितांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

---------

नुकसान भरपाई देण्याची मागणी

मानाेरा : घराला अचानक आग लागून एक लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना मानोरा तालुक्यातील वाईगौळ येथे ६ जानेवारी रोजी घडली. वाईगौळ येथील भीमराव विठ्ठल शिंदे यांच्या घराला अचानक आग लागली. यामध्ये घरातील संसारोपयोगी साहित्य, कपडे, रोख रक्कम, दागिने असे एक लाख रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाले. नुकसान भरपाईची मागणी आगग्रस्ताने केली आहे.

--------------

शाळांमधील सुविधांचा अभाव

मालेगाव : १४ व १५व्या वित्त आयोगातून विकासविषयक कामांसोबतच शिक्षण आणि आरोग्य या दोन प्रमुख घटकांवर एकूण खर्चाच्या २५ टक्के रक्कम खर्च करण्याची तरतूद आहे. मात्र, मालेगाव तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये सुविधा पुरविण्यासाठी निधी खर्च करण्याकडे ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

--------------

गतिरोधक बसविण्याची मागणी

अनसिंग : वाशिम-अनसिंग मार्गावरील शेलू फाटा ते जागमाथा महादेव मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर दिवसभर वाहने सुसाट वेगात धावत असतात. असे असताना या रस्त्यावर कुठेही गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. बांधकाम विभागाने या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी मनसेने मंगळवारी निवेदनाद्वारे केली.

--------------

चिखलीमार्गे रिसोड-अकोला बस फेरी बंद

रिसोड : चिखली, कवठा मार्गे सुरू असलेली रिसोड-अकोला ही बस फेरी बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. वाशिम मार्गे अकोला जाण्याची वेळ आली आहे. चिखलीमार्गे अकोला बस फेरी सुरू करण्याची मागणी कवठा येथील नंदकिशोर शर्मा यांनी बुधवारी केली.

------------

संरक्षण भिंतीसाठी निधीची मागणी

रिठद : रिठद गावालगत पूर संरक्षण भिंत उभारण्यासाठी शासनाकडून निधी मिळण्यासंदर्भात तालुका प्रशासनामार्फत यापूर्वी मागणी करण्यात आली. अद्याप शासनाकडून निधी मिळाला नाही. पूर संरक्षण भिंतीसाठी निधी देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नारायण आरू यांनी ६ तालुका प्रशासनाकडे केली.