जून ते जुलै महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईपोटी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला १.७६ कोटीचा निधी प्राप्त झाला असून, ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. ...
अकोला ते वाशिम दरम्यान दोन टप्प्यात विद्युत चाचणी यशस्वी झाली. त्यानंतर वाशिम ते हिंगोली दरम्यान रेल्वे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्याने २५ हजार व्होल्ट क्षमतेचा विद्युत प्रवास सोडण्यात आला. ...
काँग्रेसच्या वतिने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो पदयात्रेसंदर्भात शिरपूर येथे आल्यानंतर त्यांनी मुनीश्रींचे दर्शन घेतले. यावेळी भाजप प्रणित ईडीचे सरकार कायदा सुव्यवस्था खराब करीत आहे, असेही ते म्हणाले... ...