रोजगार, शिक्षण, व्यवसाय आदी कारणांसाठी मोठय़ाप्रमाणात स्थलांतर होते. ...
पावसाने दडी मारल्याने सोयाबीनच्या उत्पादनात घट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...
अमरावती विभागात केवळ १८ टक्के डाळीची उचल करण्यात आली. ...
राज्यातील सर्व समूह साधन केंद्र स्तरावर दरमहा शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. ...
महिनाभरात दोन बिबटांचा मृत्यू; अकोला-वाशिम वन विभागात उरले पाच बिबट. ...
काटेपूर्णा धरणात प्रथमच ८७ टक्के जलसाठा; नळगंगेत केवळ १७ टक्के. ...
...
स्वच्छ भारत मिशन कक्षाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कुटुंबस्तर संवाद अभियानांतर्गत गृहभेटी देण्याचा उपक्रम जोरासोरात राबविला ...
संगणकाव्दारे त्यांना शालेय अभ्यासक्रमांचे विषय शिकविणे, यासाठी केंद्रपुरस्कृत आयसीटी (माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान योजना) सन २००७-०८ पासून राबविण्यात येत आहे. ...
वाशिम तालुक्यातील वारा जहाँगीर येथील शेतक-याने बैलपोळयाच्या दिवशीच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...