रिसोड : तालुक्यातील ग्रामीण भागाचा विकासाचा केंद्रबिंंदू म्हणून पंचायत समितीचे महत्त्व आहे. येथे गटविकास अधिकाऱ्यांसह अन्य महत्त्वाची पदे रिक्त आहेत. ...
शिरपूर जैन : अलिकडच्या काळात नामशेष होत चाललेल्या गावराण आंब्यांची मागणी मात्र कमी झालेली नसून, गावराण आंबे खरेदीसाठी शिरपुरच्या बाजारात ग्राहक मोठी गर्दी करताना दिसत आहेत. ...
वाशिम : डिसेंबर २०१४ मध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यासंदर्भातील नुकसान अहवाल देखील शासनाकडे पाठविण्यात आला. ...
वाशीम - सायकलस्वार ग्रुपच्या वाशीम ते जम्मु अशा बावीसशे किलोमिटरच्या मोहीमेला रविवार 14 मे ला सुरुवात करण्यात आली. या मोहीमेचा प्रारंभ शिवाजी चौक येथून करण्यात आला. ...
वाशिम : खरिप हंगाम जवळ येत असल्याने पीककर्जाची रक्कम मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. दरम्यान, रोकड टंचाईचा कायम असल्याने शेतकऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ...
वाशिम - सिंचनाचा वाढता अनुशेष कमी करण्यासाठी शासनाने पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी ७१६.४२ कोटी रुपये खर्चून बॅरेज उभे केले. मात्र, विजेअभावी हे पाणी सिंचनासाठी वापरता येणे अशक्य ठरत आहे. ...
वाशिम: ओट्यावर मोकळी पडलेली तूर अवकाळी पावसामुळे ओली झाल्यानंतर, मोजण्यास नकार दिल्याने नाफेडचे कर्मचारी आणि शेतकऱ्यांत शनिवारी वाद झाला. त्यामुळे येथील खरेदी बंद पडली. ...