पावसात सातत्य नसल्याने तसेच अल्प पावसाचा पिकांसह शेतकर्यांना जबर फटका बसत आहे. काही ठिकाणी सोयाबीनला शेंगाच धरल्या नाहीत तर हलक्या जमिनीवरील सोयाबीन हातचे जाण्याची भीती शेतकर्यांमधून वर्तविली जात आहे. या पृष्ठभूमीवर पिकांची पाहणी करून नुकसानभरपाईसं ...
वाशिम : जिल्हा नियोजन विकास समितीच्या (डीपीडीसी) रिक्त असलेल्या तीन जागांपैकी दोन जागा अविरोध झाल्या असून आता १४ सप्टेंबर रोजी एका जागेसाठी निवडणूक होत आहे. ...
मालेगाव येथील ग्राम पंचायतच्या काही सदस्यांना अपात्र करण्याकरिता तत्कालीन अपात्र सरपंचाकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा आता सेवानिवृत्त झालेले बलदेव राठोड यांना तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा मंगळवार, ५ सप्टेंबर रोजी ज ...
वाशिम : शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणाचा निषेध नोंदवित वाशिम जिल्ह्यात विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिशनच्यावतीने (विजुक्टा) शिक्षक दिनी ५ सप्टेंबरला काळ्या फिती लावून कामकाज केले. ...
शिक्षण शास्त्रातील कोणतीही पदविका किंवा पदवी नसतानाही जिल्ह्यातील ९५ प्रशिक्षित शिक्षक अध्यापनाचे कार्य करीत असल्याचे समोर आले आहे. या शिक्षकांना ३१ मार्च २०१९ पूर्वी शिक्षण शास्त्रातील पदविका किंवा पदवी प्राप्त करावी लागणार असून, शिक्षण शास्त्राच्या ...
यावर्षी पावसात सातत्य नसल्याचा जबर फटका उडीद उत्पादक शेतक-यांना बसला आहे. एकरी दोन ते तीन क्विंटल दरम्यान उत्पादन येत असल्याने शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ...
पीक कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर असून, शेवटच्या अवघ्या १0 दिवसांत अर्ज सादर करण्यासाठी शेतकर्यांची धावपळ सुरू आहे. मात्र, सदर प्रक्रियेत ‘सर्व्हर डाउन’ची समस्या बळावली असून, प्रत्येकी केंद्रावर दिवसभरात केवळ १0 ते १२ च ...
वाशिम: २५ ऑगस्टपासून जिल्हय़ात मुक्कामी असलेल्या गणरायांना ५ सप्टेंबरपासून भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. ५ ते ७ सप्टेंबर असे तीन दिवस टप्प्याटप्याने जिल्हय़ात श्री गणेश मूर्तींंचे विसर्जन होणार आहे. ...