वाशिम : अमरावती विभागात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत १0 सप्टेंबरपर्यंत निम्माच पाऊस पडल्याने प्रकल्पांतील जलसाठय़ात वाढ झाली नाही. प्राप्त माहीतीनुसार विभागातील ४४३ प्रकल्पांत केवळ २६.५४ टक्के उपयुक्त जलसाठा असल्याने विभागावर जलसंकट घोंगावत आहे. ...
शहराला वर्षाकाठी किमान सात दशलक्ष घनमीटर पिण्याचे पाणी लागते. मात्र, एकबुर्जी जलाशयात आज रोजी केवळ १.५ दशलक्ष घनमीटरच्या आसपास पाणीसाठा शिल्लक असल्याने नियोजनाचा भाग म्हणून नगर परिषदेने १0 ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. परिणामी, शहरवासीयांना ...
‘नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन वे’ अर्थात समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील १२00 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे; मात्र ऑगस्टपासून सुरू झालेल्या भूसंपादन प्रक्रियेंतर्गत गेल्या ४0 दिवसांत केवळ ७ हेक्टर जमीन संपादित होऊ शकली आहे. त्यामुळे उर्वरि ...
शिरपूरजैन : येथील पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या मुंगळा येथे अँपेला समोरून येणार्या कंटेनरने समोरासमोर धडक दिली. यात अँपेत बसून असलेले दोन जण जखमी झाल्याची घटना १0 सप्टेंबर रोजी घडली. ...
वाशिम: सामाजिक न्याय विभागाच्या सहायक उपायुक्त कार्यालयासह महात्मा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वसंतराव नाईक, संत रविदास चर्मकार आर्थिक विकास महामंडळ, जात पडताळणी आदी महत्त्वाची कार्यालये असणार्या सामाजिक न्याय भवनातील अग्निअवरोधक यंत्र ११ महिन्यां ...
मानोरा: येथून दिग्रसकडे जाणार्या रस्त्यावरील बुलडाणा अर्बन वेअर हाउसजवळ दुचाकी चालकाने ट्रॅक्टरला मागून धडक दिली. या अपघातात मानोरा येथील सूरज दयाराम राठोड (वय २0 वर्षे) याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १0 सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३0 वाजताच्या सुमारा ...
बांबर्डा कानकिरड: कामरगाव ३३ के व्ही. अंतर्गत येत असलेल्या ग्राम बांबर्डा कानकिरड येथील गावठाण फिडरवर अदलून-बदलून बसविण्यात आलेले तिन्ही रोहित्र जळाल्याने या ठिकाणी सहा दिवसांपासून अंधारात गावकरी विविध समस्यांचा सामना करीत आहेत. ...
मंगरूळपीर : शहरातील व्हिडिओ चौकातील महेंद्रकुमार अमृतलाल किराणा दुकानाला शनिवारी सकाळी आग लागल्याने त्यामध्ये मालाचे मोठय़ा प्रमाणावर साहित्य जळून दुकान मालकाचे हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. ...
आमदार राजेंद्र पाटणी यांनी मानोरा तालुक्यातील इंझोरीसह इतर ठिकाणच्या सोयाबीन मूग, उडीद, पिकांची ५ सप्टेंबर रोजी पाहणी केली. यावेळी सोयाबीन झाडाला शेंगाच दिसल्या नसल्याने शेतकर्यांविषयी चिंता व्यक्त करीत उ पविभागीय अधिकार्यांशी भ्रमणध्वनीवर संपर् ...