वाशिम : अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गतच्या पोषण आहारात खंड पडू नये म्हणून स्थानिक पातळीवर ६७० ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आली तर अद्याप ४०६ अंगणवाडीतील पोषण आहार वाटप ठप्प आहे. ...
वाशिम: जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. २२ सप्टेंबर या अंतिम मुदतीपर्यंत सरपंच पदाकरिता १४0६ आणि सदस्य पदांकरिता ४७५७ अर्ज दाखल झाले होते. या सर्व अर्जांची छाननी सोमवार, २५ सप्टेंबर रोजी होत असून ...
वाशिम : राज्यभरात अवयवदान चळवळीला गती मिळावी, यासाठी शासन स्तरावरून ‘महा अवयवदान अभियान २0१७’ची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. मात्र, यासंदर्भातील जनजागृती केवळ धार्मिक उत्सवांमध्येच होताना दिसून येत असून, गठित करण्यात आलेल्या विविध समित्यांचे कार्यदेखील थ ...
वाशिम : जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा’ या अभिनव मोहिमेंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून, उघड्यावर शौचास जाणार्यांविरुद्ध धडक कारवाई केली जात आहे. त्यानुसार, २४ सप्टेंबर रोजी मंगरुळपीर तालुक्यातील कासोळा, अरक, मानोली आणि सायखेडा या गावातील २१ लोक ...
आसेगाव पेन : पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी हजेरी लावली. मात्र, आसेगाव परिसरात सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी राहिले असून, परतीच्या पावसानेही हुलकावणी दिल्यामुळे बोराळा येथील धरण अद्याप कोरडेच आहे. या बिकट स्थितीमुळे भविष्यात भीषण पाणीटंचाई जाणवणार ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवार, २४ सप्टेंबर रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न के ...
दगड उमरा: वेगवेगळय़ा नैसर्गिक संकटांनी शेतकरी आधीच अडचणीत आला असताना आता त्यात पिकांवरील रोगांची भर पडली आहे. दगड उमरा परिसरातील फाळेगाव थेट शिवारात तुरीच्या पिकावर मर रोगाचा प्रादूर्भाव झाला असून, उभे पिक सुकत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. या ...
वाशिम : गतवर्षी बाजार समित्यांमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत हमीपेक्षा कमी दराने विकल्या गेलेल्या सोयाबीनसाठी शासनाने प्रतीक्विंटल २00 रुपये दराने मदत देण्याची घोषणा केली. या मदतीसाठी पश्चिम वर्हाडातील जवळपास पावणेदोन लाख शेतकर्यांचे प्र ...
वाशिम - शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात विविध आघाडींवर भाजपा सरकार अपयशी ठरले असून, दारोदारी शेतकºयांना फिरावे लागत आहे. भाजपा सरकारने शेतकºयांना अक्षरश: भिकारी करून टाकले, असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. रविवारी व ...