Washim News: मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच शाळांना सुटी लागल्याने साहजिकच मुलांना स्वच्छंदीपणे बाहेर खेळावेसे वाटते. परंतू, खेळण्या-बागडण्यासाठी विरंगूळा म्हणून शहरात एकही उद्यान नसल्याने बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विविध वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वरुपाची कामे सुरू करून मजुरांना गावातच काम उपलब्ध करून दिले जाते. ...
उन्हाळ्यात ई-बाईकने पेट घेतल्याच्या घटना गेल्यावर्षी घडल्या होत्या. इलेक्ट्रॉनिक वाहनांची बॅटरी क्षमता २५० वॅट पेक्षा जास्त नसावी तसेच वेगमर्यादा ताशी २५ किलोमीटरपेक्षा अधिक नसावी, ही अट घालून देण्यात आली आहे. ...