वाशिम: स्थानिक विद्याभारती प्राथमिक विद्यालयाच्यावतीने क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी शुक्रवारी वाशिम पोलीस स्टेशनची भेट घडवून आणली. या ठिकाणी विद्यार्थ्यांना पोलिसांची कार्यपद्धती आणि इतर जबाबदारीची ...
मंगरुळपीर: स्वच्छता अभियान राबवून तालुका हागणदरीमूक्त करण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या मंगरुळपीर येथील पंचायत समिती कार्यालयातील शौचालयच कुलूपबंद असून, इतर प्रसाधनगृहांची अवस्थाही घाणीमुळे किळसवाणी झाली आहे. ...
वाशिम - कोरेगाव भीमा प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. भारिप-बमसं व अन्य संघटनांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बंद पाळण्यात आला. दरम्यान काही आंबेडकरी अनुयायांवर गुन्हे दाखल केले. सदर गुन्हे मागे घेण्याची मागणी वाशिम जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायांसह विव ...
वाशिम : शहरातील बिलाल नगर परिसरात एका वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारला संध्याकाळी घडली होती. मृत महिलेचा मुलगा शे. सलीम शे. हकीम याच्या फिर्यादीहून मृत महिलेचा पती शे. हकीम शे. लाल याचेविरूद्ध गुरूवारला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात ...
वाशिम : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गंत घरकुल योजनेची कामे करण्याकरिता लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम मंजूर झाली आहे. या प्रक्रियेंतर्गत प्राप्त अनुदानातून घरकुल लाभार्थीसह घरकुलाची कामे करणार्या मजुरांचा मोबदला अदा करण्यासाठी जिल्ह्यातील सहाही ...
कारंजा : उपजिल्हाधिकारी रोहयो सुनील कोरड़े यांनी कारंजा तालुक्यामधील इंझा येथे भेट देऊन सत्यमेव जयते ‘वॉटर कप’स्पर्धा ३ मधे श्रमदनातून जलसंधारणाची कामाच्या भूमीपूजनास प्रारंभ करुन स्पर्धेस सुरुवात केली. ...
वाशिम: शासनाने नाफेड केंद्रावर विकलेल्या शेतमालाचे चुकारे आठ दिवसांत देण्याची घोषणा केली असली तरी, जिल्ह्यात नाफेडच्या केंद्रांवर सोयाबीन विकणाऱ्या ५० पेक्षाअधिक शेतकऱ्याना सोयाबीनचे अनुदान महिनाभरापासून मिळाले नाही. ...
कारंजा : भविष्यात विजेच्या प्रश्नातुन ग्रामपंचायतींचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली निघावा यासाठी मतदार संघातील जास्तीत जास्त पाणी पुरवठा योजना सौरउर्जेवर कशा करता येईल यासाठी आपण प्रयत्नशील असुन पहिल्या टप्प्यात मतदार संघातील २१ गावांचा समावेश ...
वाशिम: ९ फेब्रुवारी २०१६ रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेस मंजुरात मिळाली. याअंतर्गत वाशिम जिल्ह्याच्या वाट्याला १९०० शेततळ्यांचे उद्दीष्ट आले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत त्यापैकी ७५२ शेततळेच पूर्ण झाल ...