मनुष्याच्या अंगी जिद्द व चिकाटी असल्यास तो काणतेही असंभव कामाला स्वरुप देवून ते संभव करु शकते. असाच काहीसा प्रकार मालेगावातील योगेशने करुन दाखविला. ...
वाशिम: शिक्षण विभागाचे बदलते धोरण व शिक्षणाबद्दल शासनाने बाळगलेली उदासिनता, वेगवेगळ्या प्रकारचे शासन निर्णय काढून शिक्षण क्षेत्रात निर्माण केलेला गोंधळ, कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा घेतलेला घातक निर्णय, आदींविरूद्ध महाराष्ट्र राज्य शिक्षण ...
वाशिम : आदिवासी जमीन, भूदान जमिनीसह इतर कारणांसाठी आरक्षित आणि खुल्या जमिनींचे गणित जुुळविण्यात लाभदायी ठरणारी वाशिम जिल्हा प्रशासनाची लॅण्डबँक प्रणाली लवकरच संपूर्ण राज्यात लागू होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी शनिवारी ही माहिती दिली. ...
कारंजा: कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयात आयोजित खाद्यमहोत्सवात विद्यार्थ्यांनी आनंद मेळावा साजरा केला या आनंद मेळाव्यात विविध खाद्यपदार्थांसोबतच विविध प्रकारच्या रानभाज्यांपासून बनवलेले पदार्थही विशेष आकर्षण ठरले. ...
वाशिम: २५ जानेवारी रोजी साजरा केल्या जाणाऱ्या मतदार दिनाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात अधिकाधिक मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवून लोक शाही मजबूत करावी, या उद्देशाने पुढील आठवड्यापासून जिल्हाप्रशासनाच्यावतीने विविध उपक्रमांतून जनजागृती करण्यात येणार आहे ...
वाशिम: यंदा जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र ७० टक्के घटण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यंदा झालेला अपुरा पाऊस आणि त्यामुळे खालावलेली भूगर्भातील पातळी पाहता यंदा उन्हाळी पिकांची जोखीम शेतकरी पत्करू शकणार नाहीत. ...
किन्हीराजा : येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या महावितरणचे २५ वर्षापूर्वीचे कार्यालय गत दोन महीण्यापासुन बंदच असून हे कार्यालय कायमस्वरुपी बंद करण्याचा घाट महावितरणने चालविला आहे. ...
वाशिम : आदर्श ग्राम योजनेंतर्गत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करीत पिढ्यानपिढ्या सोसलेल्या पाणीटंचाईवर कायम मात करण्याची असाधारण कामगिरी तालुक्यातील साखरावासियांनी केली. ...
मालेगाव: येथील पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय ईमारतीचे काम पूर्ण होऊन या ईमारतीचे हस्तांतरण रितसरपणे जिल्हा परिषदेकडे करण्यात आले आहे; परंतु या प्रक्रियेला सहा महिने उलटले तरी, या ईमारतीच्या लोकार्पणाचा सोपस्कार मात्र अद्यापही झालेला नाही. दुसरीकडे ...
आता नवीन तूर विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये येत आहे तर दुसरीकडे किमान आधारभूत किंमतीपेक्षा तब्बल एक हजार रुपयाने कमी दर मिळत असल्याने शेतक-यांच्या अडचणींत भर पडत आहे. ...