शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत!

By admin | Updated: May 15, 2017 01:16 IST

वाशिम : डिसेंबर २०१४ मध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यासंदर्भातील नुकसान अहवाल देखील शासनाकडे पाठविण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : डिसेंबर २०१४ मध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यासंदर्भातील नुकसान अहवाल देखील शासनाकडे पाठविण्यात आला. मात्र, अद्याप संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. जिल्हयात ३१ डिसेंबर २०१४ रोजी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गहू, हरभरा, तूर यासह इतर पिकांचे नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे १० हजार ४९० शेतकरी बाधीत झाले होते. त्यात मालेगाव तालुक्यातील ८ हजार ३२४ शेतकऱ्यांच्या ३२२.५९ हेक्टरवरील गहू, २१६१.७२ हेक्टरवरील तूर, १३७.६७ हेक्टरवरील फळपिकांसह ६१.१८ हेक्टरवरील इतर पिकांचे नुकसान झाले. यासह मंगरूळपीर तालुक्यातील १८ शेतकऱ्यांच्या २०.६० हेक्टर क्षेत्रावरील फळपिके, कारंजा तालुक्यातील २ हजार १४८ शेतकऱ्यांच्या २२०.८० हेक्टरवरील गहू, ७४५.३६ हेक्टरवरील तूर, ३६ हेक्टरवरील फळपिके आणि ३८.६० हेक्टरवरील इतर पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. दरम्यान, कृषी आणि महसूल विभागाने विनाविलंब नुकसानीचे सर्वेक्षण करून ४ हजार २३८ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून तसा अहवाल शासनाकडे पाठविला. मात्र, २ वर्षांचा मोठा काळ उलटूनही नुकसानग्रस्त एकाही शेतकऱ्याला अद्याप कुठलीच आर्थिक मदत मिळालेली नाही.