शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

‘मंकी मॅन’ने माकडांच्या उपद्रवापासून केले गावकऱ्यांना मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 5:40 PM

उपदव्याप माजविणाºया वानराच्या टोळीला जेरबंद करुन जंगलात सोडून दिले व अंचळवासियांना दिलासा दिला.

अंचळ (वाशिम) : वानर टोळीने अख्या गावाला सडो की पडो करुन टाकल्याने अखेर गावकऱ्यांनी लोकवर्गणी करुन वानराची टोळी पकडणाºयाला (मंकी मॅन) औरंगाबाद जिल्हयातून बोलाविले. ‘मंकी मॅन’ने काही तासात गावात उपदव्याप माजविणाºया वानराच्या टोळीला जेरबंद करुन जंगलात सोडून दिले व अंचळवासियांना दिलासा दिला.रिसोड तालुक्यातील अंचळ या गावात अनेक वर्षांपासून माकडांचा उच्छाद सुरु होता. एवढयात जास्तच वाढल्याने ग्रामस्थांना औरंगाबाद जिल्हयातील सिल्लोड येथे एक ‘मंकी मॅन’ नावाने प्रसिध्द असलेला समाधान गिरी याबाबत माहिती मिळाली. सर्व ग्रामस्थांनी त्याच्याशी संपर्क साधला. माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी ३० हजार रुपये लोकवर्गणी केली. लोकवर्गणी झाल्यानंतर समाधान गिरी यांना पाचारण करण्यात आले. समाधान गिरी आल्यानंतर काही तासात त्याने २० ते २५ माकड असलेल्या टोळीला जेरबंद केले. आतापर्यंत या मंकी मॅनने ७० हजाराच्यावर माकडांना पकडून जंगलात सोडून दिले आहे.माकडाच्या टोळीची दहशत संपलीअंचळ गावात अनेक वर्षांपासून दहशत माजविणाºया माकडांच्या टोळीमुळे गावकरी त्रस्त झाले होेते. घरावरील टिनपत्र्यांवर उडया मारुन माकडांनी संपूर्ण टिनाचे नुकसान केले होते. नुकसानाबरोबरच ते लहान मुले, महिलांच्या अंगावरही येत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतातील आंबे, पेरू, जांभळे व शेतपिकांची खूप नासाडी करत होते. ही टोळी पकडल्या गेल्याने नागरिकांतील दहशत संपली व गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीव