शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

‘आरटीई’अंतर्गत प्रवेशासाठी उरले शेवटचे तीन दिवस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 5:26 PM

३० मार्च ही अंतीम मुदत अवघ्या तीन दिवसांवर आली असून आॅनलाईन अर्ज सादर करताना पालकांची चांगलीच धावपळ होत असल्याचे दिसून येत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : वाशिम जिल्ह्यातील ९३ शाळांमध्ये यंदा ‘आरटीई’अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. त्याची ३० मार्च ही अंतीम मुदत अवघ्या तीन दिवसांवर आली असून आॅनलाईन अर्ज सादर करताना पालकांची चांगलीच धावपळ होत असल्याचे दिसून येत आहे. चालू महिन्यातील ५ मार्चपासून ‘आरटीई’साठी आॅनलाइन प्रवेश अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याची अंतीम ३० मार्च रोजी संपणार आहे. आजपर्यंत १७ दिवस आॅनलाईन पद्धतीने जिल्ह्यातून अनेक अर्ज प्राप्त झाले आहेत. शैक्षणिक वर्ष २०१९-२० करिता शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिक व दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठी प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात आली आहे. जिल्ह्यातील शाळेत आरटीई २५ टक्के प्रवेशास पात्र असणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शिक्षण विभागाने अर्ज मागविले होते. त्यास पालकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे शिक्षणाधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमRight To Educationशिक्षण हक्क कायदा