शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

 'कृषी' संजीवनी' योजनेबाबत वाशिम जिल्ह्यातील शेतकरी उदासीनच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 6:36 PM

वाशिम: थकबाकीदार कृषीपंपधारक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेण्याबाबत जिल्ह्यातील शेतकरी उदासीन असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्दे५१ हजारांपैकी ११०० शेतकºयांची थकबाकी जमा योजनेची मुदत १५ दिवस वाढवून ३० नोव्हेंबर करण्यात आली

वाशिम: थकबाकीदार कृषीपंपधारक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेण्याबाबत जिल्ह्यातील शेतकरी उदासीन असल्याचे दिसत आहे. या योजनेंतर्गत शुक्रवार १७ नोव्हेंबरपर्यंत एकूण ५१ हजार ४६२ थकबाकीदार शेतकºयांपैकी केवळ ११०२ शेतकºयांनी थकबाकीची रक्कम जमा करून आपली जोडणी कायम केल्याचे प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सुरुवातीला १५ नोव्हेंबरपर्यंत असलेली या योजनेची मुदत १५ दिवस वाढवून ३० नोव्हेंबर करण्यात आली आहे.  

जिल्ह्यातील एकूण ५१ हजार ४६२ कृषीपंपधारक मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेसाठी पात्र होते.  या शेतकºयांकडे  १५२ कोटी २३ लाख ८६ हजार ४६ रुपये मूळ थकबाकी होती. यात कारंजा तालुक्यातील ९,४०४ कृषीपंप ग्राहकांकडे २४ कोटी १३ लाख २२ हजार ७०१, मालेगाव तालुक्यात ७,६७२ ग्राहकांकडे २० कोटी १७ लाख ८२ हजार ७४७, मंगरुळपीर तालुक्यातील ७,४९३ ग्राहकांकडील २२ कोटी १८ लाख ७४ हजार ९२०, मानोरा तालुक्यात ६,११८ ग्राहकांकडे १७ कोटी २५ लाख ५५ हजार ६०९, रिसोड तालुक्यात १०,३२६ ग्राहकांकडे ३४ कोटी ३४ लाख ४१ हजार ९९०, तर वाशिम तालुक्यातील १०,४४९ ग्राहकांकडे २६ कोटी १४ लाख ८ हजार ८१ रुपयांच्या मूळ थकबाकीचा समावेश होता.  दरम्यान, कृषीपंपांची वाढती थकबाकी लक्षात घेता वसुली करण्याच्या उद्देशाने चालू देयके अदा न करणाºया कृषीपंप धारकांच्या जोडण्या खंडीत करण्याचा इशारा महावितरणकडून देण्यात आला. तथापि, अपुºया पावसामुळे दुष्काळी स्थिती ओढवली असताना महावितरणकडून थकबाकी वसुलीची मोहीम उघडण्यात आल्याने शेतकरी वर्गात महावितरणविरोधात संतापाची लाट उसळली. त्यामुळे थकबाकीदार शेतकºयांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना सुरू करण्यात आली; परंतु या योजनेला शेतकºयांकडून अपेक्षीत प्रतिसाद लाभत नसल्याचे दिसत आहे. महावितरणकडून प्राप्त आकडेवारीनुसार शुक्रवार, १७ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील एकूण थकबाकीदार कृषीपंप धारकांपैकी केवळ १,१०२ कृषीपंप ग्राहकांनी योजनेत सहभाग घेऊन २ कोटी ६० लाख ६९२ रुपयांची मूळ थकबाकी जमा केली आहे. एकूण मूळ थकबाकीच्या तुलनेत ही रक्कम केवळ १.७० टक्के आहे.  

टॅग्स :mahavitaranमहावितरण