शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

आघाडी सरकारच्या काळात ७० हजार कोटी खर्चुनही सिंचन वाढले नाही - अमित शाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 16:17 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात सिंचनासाठी ७० हजार कोटी रुपए खर्च करण्यात आले. परंतू एकाही गावात सिंचनासाठी थेंबभर पाणी मिळाले नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृृहमंत्री अमित शहा यांनी कारंजा येथे शुक्रवारी केली.

- प्रफुल बानगांवकर  कारंजा लाड (वाशिम): महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात सिंचनासाठी ७० हजार कोटी रुपए खर्च करण्यात आले. परंतू एकाही गावात सिंचनासाठी थेंबभर पाणी मिळाले नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृृहमंत्री अमित शहा यांनी कारंजा येथे शुक्रवारी केली. नरेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मात्र केवळ ९ हजार कोटी खर्चुन १७ हजार गावात जलयुक्त शिवार च्या माध्यमातून प्रत्येक शेतक-यांच्या शेतापर्यंत पाणी पोचविण्यात आले, असेही शााह यांनी सांगितले.कांरजा येथे आयोजीत विजय संकल्प सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रसरकाच्या ३७० कलम रद्द करण्याच्या निणयार्चे समर्थन केले. ते म्हणले गेल्या 70 वर्षात देशातील एकाही पतप्रंधानाना ३७० कलम हटविण्याचे धाडस करता आले नाही. प्रतप्रंधान नरेंद्र मोदी यांनी मात्र आपल्या शासनाच्या दुसर-या टर्म मधील पहील्याच सत्रात हे कलम रद्द्् करून काश्मिरला भारतात विलीन केले. काश्मिर हे भारताचा अविभाज्य घटक असल्याने या मुद्यात हस्तक्षेप करण्याचा कोणालाही अधिकार नाही, असेही शाह यांनी ठणकावून सांगितले. भाजप सरकार २०२४ पूर्वी भारतातल्या कानाकोपऱ्यात दडून बसलेल्या घुसखोरांना बाहेर काढून मारेल, असा इशाराही शाह यांनी दिला.आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र अनेक क्षेत्रात पहील्या क्रमांकावरून १५ व्या क्रमांकाच्या खाली फेकल्या गेला अशी टीका करताना, शाह म्हणाले की, आघाडीच्या काळात दर दोन किंवा तिन वषार्नी मुख्यमंत्री बदलले जायचे. त्यामुळे स्थिर सकरार नव्हते आणि म्हणुनच विकासही रखडला होता. आम्ही मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने ५ वर्ष एकच मुख्यमंत्री कायम ठेवला. त्यांच्या काळात विदर्भातील १६ 6 लाख शेतकऱ्यांना ८ कोटीची कर्जमाफी मिळाली.  फडणविस सरकारने समृद्धी महामागार्साठी ५५ हजार कोटी रूपयाचा निधी दिला, असेही अमित शाह म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019karanja-acकरंजा