शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

या गावात ६९ वर्षांपासून नाही पेटली होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2020 1:44 PM

रंगाची उधळणही बंद: आराध्य संताच्या देहावसानानंतर ग्रामस्थांचा त्याग

लोकमत न्युज नेटवर्क येवता बंदी (वाशिम): कारंजा तालुक्यातील इंझा वनश्री येथे गेल्या ६९ वर्षांपासून होळी पेटली नाही आणि रंगाची उधळणही झालेली नाही. गावचे आराध्य दैवत परमहंस परशराम महाराज यांचे २३ मार्च १९५१ ला होळी पौर्णिमेच्या दिवशी देहावसान झाले. त्या दिवसापासून गावकºयांनी या सणाचा त्यागच केला आहे.कारंजा तालुक्यातील इंझा वनश्री हे एक धार्मिकवृत्तीच्या लोकांचे गाव आहे. या गावात  परमहंंस परशराम महाराजांचे वास्तव्य होते. गावकरी त्यांना आराध्य दैवत मानत. त्यांच्या संस्थानवर विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियमित आयोजन होत असे. पंचक्रोशीतील भाविकांची या धार्मिक कार्यक्रमांना मोठी उपस्थितीही लाभत असे. या महाराजांचे देहासान २३ मार्च १९५१ रोजी होळी पौर्णिमेच्या दिवशीच झाले. त्यामुळे इंझा वनश्रीसह परिसर शोकसागरात बुडाला. त्या दिवशी गावात एकाही घरी होळी पेटली नाही आणि रंगपंचमीही साजरी करण्यात आली नाही. ही परंपरा आजही कायम असून, होळी पौर्णिमेनिमित्त होळी न पेटवता, रंगाची उधळण न करता. परमहंस परशराम महाराज यांच्या संस्थांनमध्ये भागवत सप्ताहासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गावातून महाराजांची पालखी काढण्यात येते. पंचक्रोशीतील हजारो भाविक या कार्यक्रमांना उपस्थिती लावतात. यात्रोत्सव व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाHoliहोळी