शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशची Super 8 च्या दिशेने कूच, नेदरलँड्सची हार अन् माजी विजेत्या श्रीलंकेचे संपले आव्हान
2
मोठी बातमी! टीम इंडियाचे दोन शिलेदार T20 World Cup सोडून मायदेशात परतणार
3
'दीड वर्षापूर्वी विमानतळाच्या कामासाठी आलो होतो, आता मंत्री होऊन आलो'; मुरलीधर मोहोळांनी सांगितला 'तो' किस्सा
4
राहुल गांधी रायबरेली की वायनाड सोडणार; दुसरा उमेदवार कोण? नाव आलं समोर
5
स्टार एअरची नागपूर-नांदेड विमानसेवा २७ पासून; सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार चार दिवस असणार
6
कुवैतमध्ये आगीत होरपळून 45 भारतीयांचा मृत्यू; मृतदेह आणण्यासाठी वायुसेनेचे विमान पोहोचले...
7
शाकिब अल हसन झळकला, वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला; नेदरलँड्ससमोर उभे केले तगडे लक्ष्य
8
दहशतवादावर पीएम मोदींचा प्रहार; 21 जून रोजी पंतप्रधान थेट जम्मू-काश्मीरला जाणार...
9
“रोहित पवारांना CM व्हायचे, पण जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम करतील”; अजित पवार गटाचा दावा
10
बांगलादेशच्या फलंदाजाचा डोळा थोडक्यात वाचला; इगलब्रेचच्या अफलातून झेलने पॉवर प्ले गाजला
11
एकाच मोबाईलमध्ये २ सिम वापरणे महागणार, भरावे लागणार शुल्क; TRAI नियमात करणार बदल
12
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; POCSO प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
13
Super 8 सोबतच ८ संघ T20 World Cup 2026 साठी पात्र ठरणार; मग पाकिस्तानचं काय होणार?
14
दोनदा घटस्फोट, जुळ्या मुलींची आई चाहत खन्ना पुन्हा प्रेमात? चार वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट
15
सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार
16
Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा
17
यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे
18
याला म्हणतात धमाका...! ₹७५ रुपयांचा शेअर दहाच महिन्यांत २३०० वर पोहोचला; गुंतवणूकदार मालामाल
19
सौरभ नेत्रावळकरच्या १० मिनिटांच्या मुलाखतीसाठी पत्रकारांनी अर्शदीपसोबत केलं असं काही... 
20
नागपूर जिल्ह्यात स्फोटकांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

साडे चार हजारांवर शेतकऱ्यांना तूर, हरभरा चुकाऱ्याची प्रतिक्षा कायम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 12:52 PM

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बाजारात होणारे नुकसान टाळण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी नाफेडकडे हमीभावाने तूर, हरभऱ्याची विक्री केली; परंतु आता दोन महिने उलटत आले तरी, जिल्ह्यातील ४७६४ शेतकऱ्यांना हरभरा आणि तुरीच्या चुकाऱ्यातील दमडीही मिळाली नाही. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी सावकारी कर्जही काढावे लागले.वाशिम जिल्ह्यात नाफेडच्यावतीने ५ हजार ५१४ शेतकऱ्यांकडून ...

ठळक मुद्दे ५ हजार ५१४ शेतकऱ्यांकडून ८१ हजार ३४९ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली.३ मे रोजी बंद झालेल्या या खरेदीतील ४०५७ शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे अदा करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: बाजारात होणारे नुकसान टाळण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी नाफेडकडे हमीभावाने तूर, हरभऱ्याची विक्री केली; परंतु आता दोन महिने उलटत आले तरी, जिल्ह्यातील ४७६४ शेतकऱ्यांना हरभरा आणि तुरीच्या चुकाऱ्यातील दमडीही मिळाली नाही. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी सावकारी कर्जही काढावे लागले.वाशिम जिल्ह्यात नाफेडच्यावतीने ५ हजार ५१४ शेतकऱ्यांकडून ८१ हजार ३४९ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. १३ मे रोजी बंद झालेल्या या खरेदीतील ४०५७ शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे अदा करण्यात आले. तर अद्यापही १४५७ शेतकऱ्यांना त्यांनी विकलेल्या तुरीचे चुकारे अद्यापही मिळाले नाहीत. त्याशिवाय जिल्ह्यातच नाफेडच्यावतीने ३३९४ शेतकऱ्यांकडून ५६ हजार ६३१ क्विंटल २३ किलो हरभºयाची खरेदी करण्यात आली. या खरेदीतील के वळ ८७ शेतकºयांना चुकारे अदा करण्यात आले, तर अद्यापही तब्बल ३३०७ शेतकºयांना हरभºयाच्या चुकाºयाची प्रतिक्षाच आहे. अर्थात नाफेडकडे तूर आणि हरभरा विक्री करणाऱ्या एकूण ४७६४ शेतकºयांना चुकारे मिळण्याची प्रतिक्षाच आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी