शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

आग लागल्याने कापसासह ट्रक जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 5:12 PM

कारंजा अमरावती मार्गावरील घटना: १० लाखांचे नुकसान

कामरगाव (वाशिम): चालकाचे नियंत्रण सुटून कापसाने भरलेला ट्रक उलटला. यामुळे ट्रकला आग लागल्याने कापसासह ट्रक जळून खाक झाल्याची घटना कारंजा-अमरावती मार्गावरील टाकळी फाट्यानजिक ४ एप्रिल रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. सदर घटनेत जवळपास १० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कामरगाव चौकीतील पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत  कारंजा न प च्या अग्निशमनदलाच्या सहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न केले. 

प्राप्त माहितीनुसार, कापसाने भरलेला  ट्रक परभणीहून अमरावतीकडे जात असताना कारंजा-अमरावती मार्गावरील टाकळी फाट्यानजीक सुरू असलेल्या पुलाच्या कामाजवळील वळणमार्गावर समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात उलटून विजेच्या खांबावर आदळला. त्यावेळी विजेच्या खांबावरील जीवंत तारांचे घर्षन होऊन पडलेल्या ठिणगीने ट्रकमधील कापसाने पेट घेतला. यात कापसासह ट्रक संपूर्णपणे जळून खाक झाला.

प्राथमिक अंदाजानुसार ट्रकमधील जवळपास ८ टन कापूस व ट्रकची किंमत असे मिळून १०  लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच कामरगाव चौकीतील पोलीस उपनिरीक्षक पंडित व सहकारी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. व कारंजा न.प.च्या अग्निशमनदलाला पाचाराण करण्यात आले. काही तासानंतर आग आटोक्यात आली; परंतु त्यापुर्वी  ट्रक व कापुस आगीत खाका झाला होता.