शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

वाशिम जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे; मच्छिमारांचा व्यवसाय बुडाला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 3:14 PM

वाशिम : जिल्ह्यातील अधिकांश प्रकल्प कोरडे पडल्याने मत्स्यव्यवसाय धोक्यात सापडून या व्यवसायावर उपजिविका अवलंबून असणाऱ्या  भोई समाजातील अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ३ मध्यम आणि १२२ लघूप्रकल्पांपैकी ७० टक्के प्रकल्प कोरडे असून उर्वरित प्रकल्पांची पाणीपातळीही झपाट्याने खालावल्यामुळे मत्स्यव्यवसाय ठप्प पडला आहे. घटलेल्या पर्जन्यमानामुळे भोई समाजाचा मच्छिमारीचा पारंपरीक व्यवसाय संकटात सापडला. पाणीपातळी झपाट्याने खालावल्यामुळे मत्स्यबीज मृत पावण्यासोबतच सद्य:स्थितीत व्यवसाय ठप्प पडला आहे. 

वाशिम : सन २०१३ ते २०१५ या तीन वर्षांत पावसाने दगा दिल्याने परंपरागत मत्स्यव्यवसाय करणारा भोई समाज आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला होता. २०१६ मध्ये परिस्थिती थोडी पुर्वपदावर आली; परंतू चालूवर्षी पुन्हा जिल्ह्यातील अधिकांश प्रकल्प कोरडे पडल्याने मत्स्यव्यवसाय धोक्यात सापडून या व्यवसायावर उपजिविका अवलंबून असणाऱ्या  भोई समाजातील अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.गतवर्षी घटलेल्या पर्जन्यमानामुळे भोई समाजाचा मच्छिमारीचा पारंपरीक व्यवसाय संकटात सापडला. त्याचे विपरित परिणाम यंदा दिसून येत आहेत. जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १२२ लघूप्रकल्पांपैकी ७० टक्के प्रकल्प कोरडे असून उर्वरित प्रकल्पांची पाणीपातळीही झपाट्याने खालावल्यामुळे मत्स्यव्यवसाय ठप्प पडला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाºया भोई समाजातील अधिकांश कुटूंब मच्छिमार असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. विशेष बाब म्हणजे गेल्या काही वर्षांत युवकवर्गही या व्यवसायाकडे वळले होते. मात्र, पाणीच नसल्याने त्यांना इतर रोजगार शोधावा लागत असल्याचे दिसून येत आहे.वाशिम जिल्ह्यातील ठराविक धरणांमध्ये मत्स्यबीज सोडण्यात आले होते. मात्र, मात्र, पाणीपातळी झपाट्याने खालावल्यामुळे मत्स्यबीज मृत पावण्यासोबतच सद्य:स्थितीत व्यवसाय ठप्प पडला आहे. - राजू सहातोंडे, मत्स्यव्यावसायिक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमDamधरणfishermanमच्छीमार