शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

CoronaVirus : विदेशातून आलेल्या पाच जणांवर ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 2:31 PM

आठ दिवसांपूर्वी फिलिपाईन्स आणि ईटली येथून वाशिम जिल्ह्यात पाच व्यक्ती परत आले आहेत.

लोकमत न्युज नेटवर्क वाशिम: ’कोरोना’ विषाणूचा संसर्ग जगभरात वाढत असतानाच विदेशात असलेले मूळ वाशिमचे पाच जण परत आले आहेत. या पाचही जणांवर आरोग्य विभागाचा वॉच असून, त्यांची नियमित तपासणी केली जात आहे, असे असले तरी, जिल्ह्यात अद्याप ‘कोरोना’चा एकही संशयित रुग्ण नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी शनिवारी दिली.कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असताना देशभरातील आरोग्य यंत्रणा या विषाणूच्या संसर्गावर नियंत्रणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. वाशिम जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागानेही विशेष उपाय योजना आखल्या आहेत. या अंतर्गत विदेशातून वाशिममध्ये येत असलेल्या व्यक्तींवर प्रशासन जातीने लक्ष ठेवत आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी फिलिपाईन्स आणि ईटली येथून वाशिम जिल्ह्यात पाच व्यक्ती परत आले आहेत. या पाचही जणांची प्रकृती चांगली असली तरी, आरोग्य विभागाचे पथक त्यांची नियमित तपासणी करीत आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची कोणतीही लक्षणे अद्याप दिसली नाहीत. तरी त्यांना इतरांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे.  

 जिल्ह्यात गत काही दिवसांत विदेशातून पाचच नागरिक परत आले आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागाचे लक्ष आहे. ‘कोरोना’चा संसर्ग झाल्याची कोणती लक्षणे अद्याप दिसली नाहीत. तथापि, त्यांची नावे उघड करता येणार नाहीत.-अंबादास सोनटक्के,जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसwashimवाशिम