शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

 Bharat Bandh : मंगरुळपिर शहरात संमिश्र; ग्रामीण भागात 'रास्ता रोको '

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 3:29 PM

Bharat Bandh: ग्रामीण भागात रास्ता रोको करण्यात आला होता.

मंगरुळपिर : केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदा केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी  ८ डिसेबरला भारत बंद चे आव्हान करण्यात आले होते.बदला मंगरुळपिर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला तर ग्रामीण भागात रास्ता रोको करण्यात आला होता.            केंद्र सरकारने केलाल नवीन कृषि कायदा रद्द करण्यात  यावा या मागणीसाठी मंगळवारी  विविध संघटनांनी व पक्षांनी भारत बंदचे आवाहन केले होते. त्याला मंगरुळपिर शहरात व्यापाऱ्यांनी संमिश्र प्रतिसाद दिला होता.  तर तालुक्यातील शिवणी रोड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठलराव गावंडे यांच्या नेतृत्वाखाली जवळपास दिडतास चक्काजाम आंदोलन करून वाहतूक व्यवस्था ठप्प करण्यात आली होती. यामध्ये सरपंच लल्लू गारवे, मोहम्मद गारवे,हसन गारवे,निलेश चव्हाण, दत्ता खडीकार यांचेसह अनेकजण सहभागी होते . तहसीलदार व ठाणेदार यांचेशी चर्चा करून चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले. तर धानोरा फाट्यावर राष्ट्रवादी काँग्रेस व धानोरा खुर्द परिसरातील सर्व शेतकरी बांधव यांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आर. के . राठोड ,पंचायत समितीचे सदस्य अनंत शेळके,सुभाष कावरे,विजय जाधव,अकबर पटेल, जावेद भाई,खेमसिंग राठोड सरपंच, दत्ता चारखोड, बाळू चरखोड, सुभाष राठोड, गौतम खडसे, दादाराव खडसे, सतीश खडसे, गबर राठोड, काशीराम चव्हाण, हरिभाऊ धानोरकर, सुरेश राठोड विशाल धानोरकर, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस ,मंगेश धानोरकर ,दिनेश चव्हाण, अमोल धानोरकर, नूतन ताई राठोड राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हा अध्यक्ष, यांच्यात करण्यात आले तर शेलुबाजार येथील जिल्हा परिषदेचे सदस्य पांडुरंग कोठाळे, दौलत इंगोले,सचिन डोफेकर यांनी काही तास व्यापाऱ्यांना आपली प्रतिष्ठाने बंद करून भारत बंद ला आपला पाठिंबा दर्शवीला यावेळी मंगरुळपिर चे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगरुळपिर चे ठाणेदार, आसेगाव चे ठाणेदार यांनी मंगरुळपिर तालुक्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवला.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदMangrulpirमंगरूळपीर