शहरं
Join us  
Trending Stories
1
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
2
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
3
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
4
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
5
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
6
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
7
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
8
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
9
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
10
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
11
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
12
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
13
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
14
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
15
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
16
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
18
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
19
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
20
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

वाशिम जिल्ह्यात गहू, हरभऱ्याच्या काढणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 6:01 PM

वाशिम: रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकाच्या काढणीला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. यासाठी शेतकºयांची घाई सुरू असून, गहू, हरभºयाच्या काढणीस सुरुवात झाल्याने मजुरांच्या हाताला काम मिळू लागले आहे. 

शेतकºयांची घाई: मजुरांच्या हाताला कामलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकाच्या काढणीला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. यासाठी शेतकºयांची घाई सुरू असून, गहू, हरभºयाच्या काढणीस सुरुवात झाल्याने मजुरांच्या हाताला काम मिळू लागले आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा ९६ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. प्रकल्पांत उपलब्ध असलेल्या जलसाठ्यासह विहिरी आणि कूपनलिकांची पातळी वाढल्याने रब्बी पिकांचे क्षेत्र यंदा वाढले. यंदा ७० हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रात हरभरा आणि २८ हजारांवर हेक्टर क्षेत्रात गहू पिकाची पेरणी झाली होती. रब्बी हंगामाच्या सुरुवातीला पेरणी केलेला गहू आणि हरभरा पिक आता काढणीवर आले असून, या पिकांच्या कापणीची घाई शेतकºयांनी केली आहे. यासाठी मजुरांची जुळवाजुळव करण्यासह मळणी यंत्राची तजविजही शेतकरी करीत आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून रोजगाराच्या शोधात असलेल्या शेतमजुरांच्या हाताला काम मिळू लागले आहे. बाजारात नव्या हरभºयाची आवकही सुरू झाली आहे. त्यात जानेवारी महिन्यातील अवकाळी पावसाचा अपवाद वगळता यंदा गहू आणि हरभरा पिकांसाठी पोषक वातावरण राहिल्याने उत्पादनही चांगले झाले आहे. दरम्यान, शासनाने यंदा हरभºयासाठी ४६०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केले आहेत. हे हमीभाव आधीच कमी असताना बाजारात सद्यस्थितीत हरभºयाला प्रति क्विंटल ४४०० रुपयांपर्यंतचे दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात दराबाबत निराशेचे वातावरण आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी