शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

स्वच्छतेत वसई ६१ व्या स्थानी, आयुक्त म्हणाले आणखी प्रयत्न करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:34 PM

स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत २०१८ मध्ये राबविण्यात अलेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात वसई विरार शहर महापालिका ६१ व्या स्थानावर आली असून वर्ष २०१७ मध्ये याच महापालिकेला १३८ व्या स्थानावर समाधान मानावे लागले

वसई : स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत २०१८ मध्ये राबविण्यात अलेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात वसई विरार शहर महापालिका ६१ व्या स्थानावर आली असून वर्ष २०१७ मध्ये याच महापालिकेला १३८ व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत जानेवारी ते मार्च दरम्यान दशातील ४७५ शहरात एकाच वेळी पाहणी करण्यात आली होती.दरम्यान मुंबई व ठाणे जवळील पालघर जिल्ह्यातील एकमेव असलेल्या वसई विरार महापालिकेला एकूण ४ हजार गुणांपैकी २८०४ गुण मिळाले. यादीत राज्यातील एकूण २८ शहरात १०० शहरामध्ये वसई विरार मनपा बाराव्या क्र माकांवर राहिली असून १० लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या ४ हजार शहरामध्ये वसई विरार शहर हे ७ व्या स्थानावर आहे. विषेश म्हणजे या अभियानात वसईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.एकूण अभियान पाहणीतही वसई विरार शहर अव्वल ठरले. मात्र, सेवास्तरात ५९१ इतके कमी गुण पडल्याने शहराचा क्र मांक थोडा मागे गेला. तरीही, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बऱ्यापैकी सुधारणा झालीआहे.सेवा स्तर प्रक्रि येत केवळ ५९१ गुण मिळालेदेशात इंदूर, भोपाळ, चंदीगढ ही शहरे पहिल्या तीन स्थानावर आहेत. राज्यात नवी मुंबई सर्वाेत्कृष्ट ठरली. तर एकूण गुणांकनाचा विचार करता वसई विरार शहराला सेवा स्तर प्रक्रि येत एकूण १४०० गुणांपैकी केवळ ५९१ गुण मिळाले. अभियानाच्या पथकाकडून थेट पाहणी वर्गातील एकूण १२०० गुणांपैकी शहराला १०३८ गुण मिळाले.नागरिक प्रतिसाद गटातही एकूण १४०० पैकी शहराच्या खात्यात ११७५ गुण जमा झाले.गंभीर म्हणजे शहरात निघणाºया घनकचरा व्यवस्थापनाच्या गैरसोयीचा फटकाही शहराला सोसावा लागला. प्रशासनाने मागील वर्ष भरापासून वेगाने कामास सुरूवात केली. मोबाईल अ‍ॅप तयार करून काही नाविन्यपुर्ण कल्पनाही आणल्या. यामुळे क्र मांक व गुणातही सुधारणा झाली. पुढल्या वर्षी पुन्हा यात मोठी सुधारणा होऊन वसई विरार हे शहर देशात वरच्या क्र मांकावर जाईल, अशी अपेक्षा आयुक्त सतिश लोखंडे यांनी व्यक्त केली.