शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

गेल्या दीड महिन्यापासून पाणीपुरवठा धड नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 10:48 PM

व्हॉल्व्हमन करतात मनमानी; त्रास जनतेला

नालासोपारा : शहरात मागील ३ ते ४ दिवसांपासून कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे पाण्यामुळे हाल हाल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पाणी साठा वसई विरार शहरात कमी दाबाने आणि थोड्या प्रमाणात पुरवला जात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकाला पाणी पुरत नसल्यामुळे पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. काही ठिकाणी अवाच्यांसव्वा पैसे देवून टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. महानगरपालिका क्षेत्रात घरपट १२० रु पये महिन्याला बिल दिले जाते. पाणी मिळो की न मिळो हे बिल महानगरपालिकेला भरावे लागते. हे बिल भरूनसुद्धा पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. जेवढे दिवस पाणी मनपा देते तेवढेच बिल आकारावे, अशी लोकांत चर्चा आता जोर धरु लागली आहे.वसई तालुक्यात वाढती लोखसंख्या लक्षात घेता मनपाने सर्वच ठिकाणी सर्वे करून पाणी पुरवठा सुरळीत किंवा पाईप लाईन लागतील तर टाकल्या पाहिजेत अन्यथा उद्या पाण्यासाठी लोकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.मनपा कमी पाणीपुरवठा करून या समस्येकडे जाणिवपूर्वक लक्ष देत नसून त्यामुळे बाटलीतील पाणी आणून ते प्यावे लागते आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण होत आहे.व्हॉल्व्हमन पैसे कमावतातप्रभागात पाणी पुरवठा करण्यासाठी मनपाने व्हॉल्व्हमन ठेवले आहे. काही व्हॉल्व्हमन इमारतीकडून पैसे घेऊन जास्त पाणी सोडत आहे तर जी इमारत पैसे देत नाही त्यांना कमी पाणी सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर व्हॉल्व्हमन हे व्हॉल्व्हचे कमी आटे खोलत असल्यामुळे काही प्रभागात पाणी पुरवठा कमी दाबाने व अनियमित होत असल्याच्या अनेक तक्र ारी नगरसेवकांकडे रोज केल्या जात आहेत.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई